शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
4
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
5
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
6
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
7
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
8
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
9
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
10
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
11
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
12
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
13
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
14
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
15
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
16
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
17
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
18
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
19
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
20
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक लोकसंख्या दिन : २०२७ मध्ये लोकसंख्येत भारत चीनलाही मागे टाकेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 06:34 IST

२०२७ मध्ये भारत चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश ठरण्याची शक्यता आहे. 

मुंबई: संपूर्ण जगात सध्या कोरोना विषाणुचा उद्रेक झाला असून या संसर्गजन्य रोगामुळे दर तासाला २७० जण मृत्यूमुखी पडत आहेत. या महाभंयकर साथरोगावर प्रभावी औषध अथवा प्रतिबंधक लस वेळीच शोधली गेली नाही, तर पुढील वर्षाच्या आरंभापर्यंत जगाची किमान २० ते ३६ टक्के लोकसंख्या कोरोनाबाधित झालेली असेल. दरम्यान, आज जागतिक लोकसंख्या दिनी संयुक्त राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार २०२७ मध्ये भारतचीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश ठरण्याची शक्यता आहे. आशियाई देश सर्वांत तरुणयुरोप, अमेरिकादी विकसित देशांत ४० दशलक्ष लोक ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असून दिवसेंदिवस या देशांमध्ये प्रजनन दर कमी होत आहे.तर दुसरीकडे आशिया खंडातील लोकांचे सध्याचे सरासरी वय ३१ असून २१०० मध्ये ते ४२ होईल.सध्या आशिया खंडातील देशांची लोकसंख्या ४ अब्ज ६ कोटी असून २०५० मध्ये ती साडेपाच अब्ज होण्याचा अंदाज आहे.सध्या जपान, दक्षिण कोरियाची लोकसंख्या वाढ थांबली असून २०५० नंतर चीनची लोकसंख्या वाढ कमी होईल.भारतीय लोकसंख्येची वैशिष्ट्ये135 कोटी लोकसंख्या भारतात. जगात दुसऱ्या क्रमांक जगातील प्रत्येक सहा जणांपैकी१ जण भारतीय असतो.17.85% लोक जगाच्या लोकसंख्येपैकी भारतात राहातात.2050 सालापर्यंत भारताची लोकसंख्या १६५ कोटी होण्याचा अंदाज आहे.भारतात दरवर्षी आॅस्ट्रेलिया देशाच्या लोकसंख्येएवढे लोक जन्माला येतात.4.45 कोटी भारतात विद्यार्थी असून ही संख्या रशिया, पाकिस्तान, इंडोनेशिया या तीन देशांच्या लोकसंख्ये एवढी आहे.2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१ कोटी असून ती अमेरिका, पाकिस्तान, इंडोनेशिया, ब्राझिल, बांगलादेश आणि जापानच्या एकत्रित लोकसंख्येएवढी आहे.संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल7.6 अब्ज जगाची लोकसंख्या1.35 अब्ज । भारत1.43 अब्ज । चीन2024 पर्यंत भारत व चीनची लोकसंख्या जवळजवळ समान असेल.2027मध्येच लोकसंख्येच्या बाबतीत भारत हा चीनला मागे टाकेल2030पर्यंत भारताची लोकसंख्या१.५१ अब्जांपर्यंत पोहोचेल.2027नायजेरियाची लोकसंख्या अमेरिकेहून अधिक असेल!

टॅग्स :IndiaभारतchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय