लग्नाच्या वरातीतील फटाक्यांमुळे एका घराला भीषण आग लागली. त्यामुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...
रिझर्व्ह बँकेने फसवणूक टाळण्यासाठी डिजिटल पेमेंट व्यवहारासाठी अतिरिक्त प्रमाणीकरणावर भर दिला आहे ...
१९६३ मध्ये पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग चीनकडे गेला होता. तिकडे चीन शाक्सगाम खोऱ्यात जी-२१९ महामार्गाचा विस्तार करत आहे. ...
१९८५ मध्ये हा कायदा राजीव गांधी सरकारने संपविला ...
विदेशातील कंपन्यांमध्ये अनेक भारतीय उच्च पदावर ...
२०१९च्या तुलनेत यंदाच्या लोकसभेत १०२ जागांसाठी झालेल्या मतदानात ४ टक्के घट ...
इंडिया आघाडीकडून बरेलीसाठी प्रवीण सिंह ऐरन यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे ...
२०१९ मध्ये येथून तृणमूल कॉंग्रेसचे अबू ताहेर खान हे विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत तृणमूलने परत त्यांच्यावरच विश्वास टाकला आहे ...
वायनाडमध्ये मतदान पार पडल्यावरच काँग्रेस आपले पत्ते उघड करेल ...
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या भोपाळच्या विद्यमान खासदार. मात्र, त्यांनी केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे पक्षश्रेष्ठींची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली ...