मागील निवडणुकीत ६८ टक्के मतदान घेणारे अनंतकुमार हेगडे यांना उमेदवारी नाकारून भाजपने सिरसी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी दिली. ...
झारखंडमध्ये चार टप्प्यांत मतदान होणार आहे. यासाठी ‘एनडीए’ने व महाआघाडीतर्फे उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १३ मे रोजी सिंहभूम, पलामू, लोहरदगा व खुंटी या चार मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. ...
गांधी कुटुंबीयांच्या वतीने अमेठी आणि रायबरेली या दोन प्रतिष्ठित मतदारसंघांची देखरेख करणारे शर्मा हे प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने यावेळी विश्वास ठेवला आहे. ...
....याशिवाय, त्याच्या आईने त्याच्यासाठी बनावट अनुसूचित जाती (एससी) प्रमाणपत्राची व्यवस्था करणे, हेदेखील त्याच्या तणावाचे एक कारण होते, असेही या अहवलात म्हण्यात आले आहे. ...
राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली, अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. वायनाडमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले असून, रायबरेलीमध्ये 20 मे रोजी होणार आहे. ...