शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

"१ फेब्रुवारीलाच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली असती तर देशात कोरोना पसरलाच नसता’’ - अधीररंजन चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 5:04 PM

केंद्र सरकारने सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या संकटाला गांभीर्याने न घेतल्याने देशात कोरोनाच्या संसर्गाने गंभीर रूप धारण केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

नवी दिल्ली - जवळपास सव्वा दोन महिन्यांपासून सुरू असलेले लॉकडाऊन आणि अन्य उपाययोजनांनंतरही देशातील कोरोना विषाणूचे संकट अधिकाधिक गडद होत चालले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या संकटाला गांभीर्याने न घेतल्याने देशात कोरोनाच्या संसर्गाने गंभीर रूप धारण केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, देशातील आंतरराष्ट्रीय विमानसेवा १ फेब्रुवारी रोजीच बंद केली असती तर देशात कोरोना पसरलाच नसता, असा दावा काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांनी केला आहे.

अधीररंजन चौधरी म्हणाले की, कोरोनाबाबत केंद्र सरकार आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहे. ३० जानेवारी रोजी देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी देशातील आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद केली असती तर देशात कोरोना विषाणू पसरला नसता.

 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीमुळे कोरोना फैलावला आहे. गरीब आणि मजुरांची मदत करण्यामध्ये मोदी अपयशी ठरले आहेत. आम्ही लॉकडाऊनला पाठिंबा दिला होता. मात्र सरकारने घाईगडबडील लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे प्रवासी मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत मजूर रस्त्यावर असले तर आम्ही मोदींचे कौतुक करायचे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ऐकणार नसाल तर युद्धाला तयार राहा, चीनची या देशाला थेट धमकी

120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार

क्षेत्रफळ, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि सैन्यक्षमता; असं आहे भारत आणि चीनचं बलाबल...  

शास्त्रज्ञांनी लावला कोरोना विषाणूला निष्क्रीय करणाऱ्या जीवाणूंचा शोध

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण