शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

CoronaVirus देश कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही; तरीही २५०० रुग्णांचा आकडा ओलांडला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 10:16 PM

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले असून हा आकडा ४१६ आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारचा आरोग्य विभाग जरी कोरोना तिसऱ्या टप्प्यात गेलेला नसल्याचे सांगत असले तरीही वाढत्या रुग्णांची आकडेवारी देशासमोरील मोठ्या संकटाची चाहून देत आहे. एक दोन असे करत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आज अडीज हजारावर पोहोचली आहे. आज दिवसभरात देशात तब्बल 453 रुग्ण सापडले आहेत. तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे. 

सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले असून हा आकडा ४१६ आहे. तर त्यानंतर तामिळनाडू ३०९, दिल्ली २९३, केरळ २८६, तेलंगाना १५४, आंध्रप्रदेश १४३ मध्ये सापडले आहेत. तर सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झालेले असले तरीही केरळ, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही मृत्यूंची संख्या जास्त आहे. 

आज देशभरात ४५३ कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने हा आकडा २५१२वर पोहोचला आहे. तर यापैकी १८६ रुग्ण बरे झाले आहेत. ७० जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे सध्य़ा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २२५६ झाली आहे. 

दिल्लीतील निजामुद्दीन मरकजला गेलेल्या तबलीगी जमातच्या नागरिकांपैकी ४०० लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर यापैकी १९ जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या दिल्लीत आज १२९ जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य