शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

परस्परविरोधी दाव्यांमुळे संभ्रम; शेतीसाठी क्रांतिकारी की खाजगीकरणाचा डाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 2:18 AM

शेतकरी आपला माल आता कृषी उत्पन्न बाजार समितीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून, कुणालाही विकू शकणार.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कृषी उत्पन्न व्यापार व वाणिज्य तसेच कृषी सशक्तीकरण व संरक्षण विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर देशभर विरोधकांनी गदारोळ सुरू केला आहे. ही दोन्ही विधेयके कृषी क्षेत्रात क्रांती घडवतील असा दावा सत्ताधारी करीत असून विरोधक शेती खासगी कंपन्या, कॉर्पोरेट घराण्यांच्या हाती देण्याचा डाव असल्याचा आरोप करीत आहेत.

तरतूद व आक्षेपशेतकरी आपला माल आता कृषी उत्पन्न बाजार समितीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून, कुणालाही विकू शकणार. कोठेही पाठवू शकणार. त्यासाठी मध्यस्थांची गरज नसेल. याशिवाय फार्मगेट, वेअर हाऊस, कोल्ट स्टोरेज, कृषी माल प्रक्रिया केंद्रांनाही शेतकरी पुरवठा करू शकतील. कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना मोठे व्यापारी महत्त्व देत नाहीत. त्यांना मध्यस्थांमार्फतच व्यापार करावा लागतो.विधेयकामुळे मोठ्या कंपन्या छोट्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून थेट व्यवहार करू शकताल. शेतमालास योग्यवेळी रास्त भाव मिळण्याची आशा. नव्या विधेयकामुळे फूट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया बाजारातून गहू खरेदी करेलच असे नाही. ज्यामुळे राज्य सरकारचा ६ टक्के महसूल बुडण्याची भिती.शिवाय खुल्या बाजारात माल विकल्याने २० लाख शेतकºयांना पंजाबमध्ये नुकसान होईल. अल्पभूधारक शेतकरी शेजारच्या जिल्ह्यात प्रवास करत नाहीत, ते दुसºया राज्यात व्यापारासाठी कसे जातील? पाच एकरापेक्षा कमी जमीन असलेले शेकरी कंत्राटी पद्धतीने शेतमाल विकू शकणार असल्याने फसवणुकीची भीती.विरोधकांचा काय आहे आक्षेप?च्पीक घेण्याआधीच शेतकरी त्याचा व्यवहार करू शकतील. त्यासाठी व्यापारी, खासगी कंपन्या, खाद्यान्न क्षेत्रातील उद्योजकांशी ते करार करतील. शेतकºयास आपल्या मालाचा भाव निश्चित करण्याचा अधिकार मिळेल.85टक्के शेतकरी अल्प भूधारक असल्याने व्यवहार फसल्यास त्यांना कॉर्पोरेट घराणी फसवतील, त्यांचे शेतच बळकावण्याचा प्रयत्न करतील, हा विरोधकांचा आक्षेप.च्किमान आधारभूत मूल्य हटवण्यात आले नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत असले तरी प्रत्यक्षात कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर शेतमाल विकण्यासाठी एमएसपी नसल्याचा संभ्रम.

टॅग्स :FarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप