शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

रेल्वे विभागाचे मोठे पाऊल, वीज प्रकल्पात कोळसा पोहोचवण्यासाठी 24 तास धावणार ट्रेन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 9:46 AM

वीज क्षेत्रातील अभियंत्यांचे म्हणणे आहे की वीज निर्मितीच्या प्रत्येक मेगावाट वीज निर्मितीसाठी सरासरी 0.75 टन कोळशाची गरज असते.

नवी दिल्ली: कोळशाच्या कमतरतेमुळे भारतावर मोठं वीज संकट कोसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर रेल्वे विभागाने एक मोठं पाऊल उचललं आहे. थर्मल पॉवर प्लांटला कोळशाची कमतरता भासू नये यासाठी रेल्वे विभागाने 24 तास कोळसा वाहणाऱ्या माल गाड्या चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

सोमवारी दररोज लोड होणाऱ्या कोळशाची संख्या 430 वरुन 440-450 पर्यंत पोहोचली आहे. सोमवारी 1.77 दशलक्ष टन कोळसा ट्रांसफर करण्यात आला. एका दिवसात सुमारे 500 रेकपर्यंत मागणी पोहोचली असली तरी ट्रांसपोर्टर या कोळशाचा आरामात पुरवठा करतील. ऊर्जा आणि कोळसा मंत्रालयाशी झालेल्या चर्चेनंतर रेल्वेने आश्वासन दिले आहे की कोळसा वाहून नेण्याची क्षमता राष्ट्रीय वाहतूकदारांना अडथळा होणार नाही आणि ते वीज केंद्रांवर आवश्यक तितका कोळसा वाहतूक करण्यास तयार आहेत. 

मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, एक किंवा दोन दिवसात परिस्थिती सामान्य होणार नाही. त्यामुळे कोळसा वाहतुकीची मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. लोडिंग-अनलोडिंग तसेच रिक्त रेकच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. नोव्हेंबरमध्ये वीजेची मागणी थोडी कमी होते, त्यामुळे लवकरच या संकटातून बाहेर काढले जाईल.

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटrailwayरेल्वे