रस्त्यालगत उभी केलेली मोटार बाजूला घ्या असे सांगितल्यामुळे राग धरुन कुरापत काढत मनपाच्या सिटीलिंक बसमध्ये चढून चालक, वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी संध्याकाळी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केल ...
येवला तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या राजापूर व परिसरात सध्या ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर मावा रोगांचा प्रादूर्भाव वाढला असल्याने महागडी औषधाची फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसामुळे बऱ्याच लाल कांद्याची प्रतवारी ढासळली असून, आता पुन्ह ...
अन्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही. कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरविताना आदिवासी बांधवांना बदनाम करत आहेत. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी सुरू केलेला लढा अविरत सुरू राहणार असून, सत्याची कास धरून आदिवासी बां ...
मागील काही वर्षात राज्यातील अनेक सहकारी संस्था बंद पडल्या हे शेतकऱ्यांसाठी दुर्दैव आहे; पण पुन्हा एकदा सहकार उभा राहण्यासाठी राज्यकर्ते प्रयत्न करत आहेत. बंद पडलेला रानवड साखर कारखाना सुरू झाला तसाच निफाड व नाशिक साखर कारखानाही सुरू करण्यासाठी प्रयत् ...
सिन्नर : आडवाडी-सोनांबे रस्त्यावरील सोमेश्वर घाटात वळणावर ब्रेक फेल झाल्याने दूध वाहतूक करणारा छोटा हत्ती सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. त्यात एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. रविवारी (दि.१४) सकाळी ९.३० च्या सुमा ...
Sharad Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज नाशिक येथे एक मोठे विधान केले आहे. अन्यायाविरोधात लढणारे आदिवासी हे नक्षलवादी (Naxalites) असून शकत नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार हे अभूतपूर्व स्थितीत निर्माण झाले. केंद्र सरकार व भाजपने अनेकदा प्रयत्न करूनदेखील या सरकारला तसूभर धक्का लागलेला नाही. शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या तिन्ही पक्षांत संवाद आणि सामोपचाराचे घट्ट बंध तयार झाले आह ...