:चुकीच्या वीज मीटर रीडिंगची समस्या दूर करण्यासाठी महावितरण कंपनीने नाशिक परिमंडळात महिनाभरात सुमारे ४१ हजारपेक्षा अधिक वीजमीटर बदलले आहेत. ग्राहकांना नवीन वीजजोडणी आणि नादुरुस्त मीटर बदलून देण्यासाठी मीटरचा पुरेसा साठा असल्याचा दावा महावितरणने केला आ ...
कामगार कायद्यासह विधी आणि भूसंपादन प्रकरणांशी संबंधित महत्त्वपूर्ण दावे हाताळण्यासाठी महापालिकेकडून पॅनलवर निष्णात व अनुभवी वकिलांची नियुक्ती केली जाणार असून, त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ...
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील दुभाजक व्यावसायिकांचे जाहिरात फलकांचे जाळे बनले असल्यामुळे रस्त्याचे विद्रुपीकरण होत चालले असून, स्मार्ट सिटी होण्यास खोडा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वडाळा नाका ते पाथर्डीगाव चौफुली हा वडाळा ...
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्त्येचा जलदगतीने तपास करून दोषींना अटक करावी, अशी मागणी भाकपच्या वतीने करण्यात आली. भाकपच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एकत्र येऊन घोषणाबाजी करत ...
: गंगापूररोडवर बेशिस्त पार्किंग व अनधिकृत थांबे या समस्येने डोके वर काढले असून, त्यामुळे येथील रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. प्रत्येक सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंग असतानादेखील ते नावापुरतेच ठरले असून, पादचाºयांना चालणे कठीण झाले आहे. वाहतूक पोलिसांनी पश ...
आवश्यकता नसताना अतिप्रमाणात कर्णकर्कश हॉर्न वाजविल्याने व्यक्तीवर होणारे शारीरिक दुष्परिणाम टाळण्यासाठी तसेच वाहनचालकांच्या हॉर्न वाजविण्याच्या वृत्तीत बदल घडवून वाढते ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्रात मागील तीन महिन्यांपासून मुंबईसह प्रमुख शहरां ...
पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास मनाई असताना नियमांची पायमल्ली करून पिशव्या विक्र ी करणाºया तसेच दुकानात बाळगणाºया दुकानचालकांवर पंचवटी मनपाच्या आरोग्य विभागाने कारवाई करून जवळपास दोनशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या ...
नाशिकमध्ये घरफोडी केल्यानंतर नेपाळला पळून जायचे, त्या ठिकाणी हॉटेल खरेदी करायचे व पुन्हा पैशांची निकड भासली की नाशिकला घरफोडीसाठी परतणारा सराईत घरफोड्या संशयित गणेश भंडारे यास शहर गुन्ह शाखेच्या युनिट-१ ने अटक केली आहे़ ...
: जिल्ह्यातील शेतकºयांच्या १९९५-२००० सालापर्यंतच्या सहकारी उपसा जलसिंचन संस्था स्थापन करण्यात आल्या; मात्र यामध्ये शेतकºयांची फसवणूक झाली. या योजनेतून शेतीला थेंबभरही पाणी मिळू शकले नाही, उलट शेतकºयांच्या सातबारावर लाखो रुपयांचा बोजा लागल्याने शेतकºय ...
येथील कामटवाडा भागात शाळेच्या काही अंतरावर असलेल्या भंगाराच्या दोन टपºयांना आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागून दुकानातील माल जळून खाक झाला. दरम्यान, बाजूला असलेल्या चायनीज टपरीमधील सिलिंडर त्वरित हटविल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांनी सांगितले. ...