सिन्नर : क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणाचा वसा दिला. मुलींनी तो वसा घेत शिक्षणातून प्रगती साधावी, आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करीत आहेत. त्यामुळे घरात तसेच समाजात स्त्रियांना सन्मानाची वाग ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील धुळवाड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंदाबाई विष्णू आव्हाड यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. येथील ग्रामपंचायतीवर आमदार राजाभाऊ वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या गटाची सत्ता आहे. निवडणूक निर्णय अ ...
पेठ : कापुर्णे गावातील शाळेच्या मुलांसाठी आपुलकी सामाजिक बहुद्देशीय ग्रुपच्या वतीने पाणीपुरवठ्याची व्यवस्था करून चिमुकल्यांची तहान भागवली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कापुर्णे शाळेला एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी प्रदान करण्यात आली. ...
येवला : १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धाचे सरसेनापती, येवला शहराचे भूमिपुत्र तात्या टोपे यांचे नियोजित राष्ट्रीय स्मारक अडगळीच्या जागेत व्हायला नको. पालिकेने त्या जागेबाबत करण्यात आलेला ठराव बदलण्यात यावा आणि सुयोग्य जागी व्हावे, अशा मागणीचे निवेदन येवला ...
येवला : तालुक्यातील बोकटे येथे श्री कालभैरवनाथ यात्रोत्सवासाठी लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार महाजन यांच्या आदेशानंतर य ...
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने मार्चअखेर कर्जदार शेतकऱ्यांकडील वसुलीसाठी त्यांची वाहने व मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू केल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी जिल्हा बॅँकेच्या मुख्य कार्यालयाला धडक देत कु ...
सायखेडा : सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी पूर्णपणे हटवली असून, निर्यातमूल्यदेखील शून्य केले आहे; तरीसुद्धा कांद्याच्या कोसळलेल्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि कृ ...