दिल्ली पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या विविध कथा एकत्र करून ‘सोल साँग’ या पुस्तकाचे प्रकाशन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते करण्यात आले. ...
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या सुरक्षिततेच्या संवेदनशील विषयावर अनेकदा चर्चा होऊनही त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यातच धरणावरील सीसीटीव्ही नादुरुस्त असल्याने बंद आहेत. तर बहुतांशी सुरक्षा कर्मचाºयांची मुदत संपली असून, धरणाच् ...
संस्कारभारती नाशिकरोड शाखेच्या स्थापना वर्षपूर्तीनिमित्त नृत्यांजली व नृत्यांगनांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी (दि.२१) नाशिकरोडच्या ताराराणी सभागृहात सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी नृत्यांगना रेखा नाडगौडा, संजीवनी कुलकर्णी ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील आपत्कालीन स्थितीमध्ये रात्री-अपरात्री महामार्गावर अडचणीच्या वेळी मदत मिळावी या हेतूने ठरावीक अंतरावर एस.ओ.एस. सुविधा बसविण्यात आली आहे. त्यावरील कॉल बटण प्रेस करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या असल्या तरी अजूनही ही सेवा कार ...
नांदगाव तालुक्यातील गोंडेगाव येथील सरोवर वस्तीवर दुपारी ३ वाजेच्या सुमारास राजेंद्र दशरथ गवळी यांच्या शेतातील राहत्या पत्र्याच्या घरास व बाजूस असलेल्या झापास आग लागल्याने संसारोपयोगी वस्तू, गहू, बाजरी, ३५ हजार रुपये रोख, त्यांच्या वैजापूर तालुक्यातील ...
एकलहरे गंगावाडी येथील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणवेली साचल्याने डासांचा उपद्रव वाढला आहे. गोदावरी नदीपात्र स्वच्छ करून परिसरात धूर फवारणी करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. ...
सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारातील शनिवारच्या आठवडे बाजाराला शेतकरी, व्यापारी व ग्राहकांचा प्रतिसाद लाभल्याने बाजार गजबजू लागला आहे. ...
एका दिवसात वीजजोडणी मिळेल, असे महावितरण वीज कंपनीच्या वतीने सांगण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना तीन वर्षांपूर्वीच कृषिपंपासाठी वीजजोडणी मिळावी यासाठी अनामत रक्कम भरूनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. परंतु वीजजोडणी आधीच हातात वीज देयक मिळ ...
देव, धर्म या माणसाच्या कल्पना असून, त्या मानवाने निर्माण केलेल्या आहेत. ईश्वराच्या अस्तित्वाचा एकही पुरावा मिळून येत नाही. मानवजातीला भेडसावणाऱ्या समस्या श्रद्धेने सुटणार नाही, असे प्रतिपादन तत्त्वज्ञान विषयक लेखन करणारे लेखक शरद बेडेकर यांनी केले. ...
भारतात नागरिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढतो आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात रस्त्यांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे जमिनीत पावसाचे पाणी मुरण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. प्रदूषणामुळे आणि वाढत्या तपमानामुळे जलचक्र बिघडले असून, १३0 कोटी लोकसंख्येला पुर ...