महापालिकेने जेलरोड येथील इंगळेनगर ते ढिकलेमळापर्यंतच्या कॅनॉलरोड रस्त्याचे रुंदीकरण तीन वर्षांपूर्वीच केले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्यावर आलेले विजेचे खांब व वाहिन्या स्वखर्चाने स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेकडून प्राप्त अर्जावर महावितरणने तातडी ...
पोटापाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्यामुळे आदिवासींना नाईलाजास्तव रोजगाराच्या शोधासाठी शहराजवळची खेडीची वाट धरावी लागते. परिणामी गिरणारेसारख्या भागात आदिवासींचे स्थलांतर होऊ लागले आहे. गिरणारे गाव शहर व आदिवासी भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काश्यपी ...
नांदुरवैद्य -: मुंबई नाशिक महामार्गावरील रायगडनगर शिवारातील वालदेवी नदीपाञात पोहण्यासाठी गेलेल्या २७ वर्षीय दोन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली असून एकाचा मृतदेह जीवनरक्षकांनी पाण्यातून बाहेर काढला असुन दुस-या युवकाच्या मृतदेहा ...
हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असून, आणखी एक महिना उष्णतेची लाट अशीच कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असून, आणखी एक महिना उष्णतेची लाट अशीच कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
चांदवड : तालुक्यातील खडकजांब येथील शांताराम पंढरीनाथ गुंजाळ (३५) या शेतकºयाने कर्ज व सततच्या नापिकीला कंटाळून शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
नाशिक : ओला आणि सुका कचºयाचे वर्गीकरण करून न देणारे तसेच प्लॅस्टिक बंदी असतानाही बॅगचा वापर करणाºयांवर १ एप्रिलपासून कारवाई करण्याचे जाहीर करणाºया महापालिकेने कोणालाही एप्रिल फूल न करता खरोखरीच कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. ...