नांदगांव : लग्न म्हटले की, दोन जीवांचे मिलन आणि ते टिकून राहण्यासाठी वटपूजनातून जन्मोजन्मी हाच पती मिळो, अशी प्रार्थना सौभाग्यवतींकडून केली जाते, परंतु सप्तपदीच्या वेळी होणाऱ्या पत्नीचा आयुष्यभर सांभाळ करेल, अशी शपथ घेणाऱ्या पतीकडून मात्र शपथभंग केला ...
मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (७०), त्यांचा पुत्र अमित कापडणीस या दुहेरी हत्याकांडाबाबत संशयित राहुल जगताप (३५) याने पोलिसांकडे कबुली दिली आहे. दहा दिवसांच्या पोलीस कोठडीत त्याची कसून चौकशी केली जात असून, अधिकाधिक परिस्थितीज ...
कोरोना पसरण्यासाठी महाराष्ट्राला आणि मजुरांना जबाबदार ठरवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व भाजपने महाराष्ट्राची व स्थलांतरित मजुरांची माफी मागावी, या मागणीसाठी रविवारी (दि.२०) आंदोलनात्मक पवित्रा घेत काँग्रेस कमिटीपासून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री ड ...
संस्कृतमुळे भारतीय संस्कृती देश-विदेशात पोहोचली आहे. भारतीय संस्कृतीची पाळेमुळे संस्कृत भाषेत रुजली आहेत. त्यामुळे संस्कृत भाषेला जिवंत ठेवण्याची जबाबदारी भारतीयांचीच आहे. इंंग्रजी संभाषणाप्रमाणे संस्कृत संभाषणाला प्रतिष्ठा मिळाल्यास, तसेच संंस्कृत ठ ...
पांढुर्ली गावाकडून अंतर्गत रस्त्याने भगूरकडे जात असताना, दारणा पुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार रोहिदास सुभाष माळी (४५, रा.साेयगाव, ता.निफाड) यांचा मृत्यू झाला. ...
नाशिक जिल्हा चेस असोसिएशनतर्फे दोन दिवसांच्या राज्यपातळीवरील निवडीसाठी ओपन व महिला बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २५ फेब्रुवारीला भुवनेश्वर येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण ...
जिल्ह्यात रविवारी (दि.२०) कोरोनाबाधितांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी दोन आकड्यात अर्थात ८९ तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९८ होती. दरम्यान, दिवसभरात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ८८८७ पर्यंत गेली आहे. ...
नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छावने महाराष्ट्र संघातर्फे अष्टपैलू कामगिरी करून रणजी ट्रॉफी सामन्यात आसामवरील विजयात मोठा वाटा उचलला. ५२ धावा आणि तब्बल ११ बळी अशी कामगिरी केल्यानेच महाराष्ट्र संघाने आसामवर एक डाव आणि ७ धावांनी दणदणीत विजय मिळवला ...