नाशिक : मानवी जीवनात प्रत्येक अवयवाला महत्त्व असून, त्यात डोळा हा अवयव अधिक महत्त्वाचा समजला जातो, कारण त्यामुळेच आपण हे सर्व जग पाहू शकतो. परंतु ज्यांना जन्मत:च डोळे नाहीत किंवा अपघातामुळे डोळे गेले आहेत, अशा व्यक्तींसाठी हे जग कसे असेल, याची कल्पन ...
त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अभिनव अर्ध दफन आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. ...
मालेगाव/येवला : जिल्ह्यातील सर्व सलून व्यावसायिक बुधवारी (दि.१०) सकाळी ११ वाजता आपापल्या बंद दुकानाबाहेर काळी फीत लावून आंदोलन करत शासनाचा निषेध करणार असल्याची माहिती जिल्हा नाभिक समाजाचे अध्यक्ष संजय वाघ, तालुका अध्यक्ष डॉ. प्रकाश वाघ, युवा अध्यक्ष ...
नाशिक : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात बºयापैकी सूट देण्यात आल्यानंतर बाजारात उसळलेली गर्दी, सम-विषम नियमांकडे दुर्लक्ष तसेच फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या दो ...
नाशिक : शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, जुन्या नाशकातील नाईकवाडी पुरा हा तर हॉटस्पॉट झाला आहे. या भागात सुमारे २५ बाधित आढळले आहेत, तर मंगळवारी (दि.९) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २२ झाली आहे. तर दिवसभरात २१ बाधित आढळल्याने श ...
नाशिक : कोरोनाच्या संसर्ग टाळण्यासाठी शाळा सुरू करताना काळजी घेतानाच ज्या मुलांना येणे शक्य नाही त्यांच्यासाठी आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय शिक्षण विभागाने सुचविला असला तरी शिक्षण विभाग यासंदर्भात चाचपडत आहे. त्यातही इंग्रजी माध्यमाच्या आणि आर्थिकदृष्ट्य ...
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असूनही शासनाने हळूहळू संचारबंदी व लॉकडाऊनमध्ये बऱ्या प्रमाणात शिथिलता दिली असल्याने त्यामुळे जनजीवन सुरुळीत होण्याबरोबरच शासकीय कार्यालयांमध्येही अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढली आहे. ...
नाशिक : शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन बाजारपेठेत होणारा गोंधळ टाळण्यासाठी महापालिकेने आता मेनरोडसारख्या बाजारपेठांमध्ये सम आणि विषम तारखेला कोणती दुकाने सुरू राहतील याच्या आखणीला मंगळवार (दि.९)पासून प्रारंभ केला आहे. आता त्यानंतरह ...
नाशिक : कोरोनासारखा महामारीच्या काळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून शासनाने सुरू केलेल्या धान्यवाटप मोहिमेचा एक घटक असलेल्या रेशनदुकानारांना ५० लाखांचे विमाकवच देण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने अखेर मागील आठवड्यात पुकारण ...