पेठ - केंद्र शासनाच्या श्रमिक विरोधी व भांडवलशाही धोरणांचा निषेध, पेठ तालुका दुष्काळ जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी पेठ तालुका किसान सभेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
सटाणा:केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकरी आक्रमक झाला असुन मंगळवारी (दि.15) शेतक?्यांनी करंजाड येथे अचानक ठिय्या देऊन एक तास शिर्डी-साक्री राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला .या आंदोलनात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी देखील ...
सायखेडा : केंद्र शसनाने अचानक लागू केलेलेली कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित उठवावी याकरीता राष्टÑवासी युवक कॉँग्रेसच्या वतीने निफाडचे तहसिलदार दिपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. ...
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : राज्यात कोरोनाच्या महामारीत आरोग्यदूत वैद्यकीय क्षेत्रासह रु ग्णवाहिका जीवन जननी ठरत आहेत, अनेक रु ग्णांना संकटसमयी हातभार लावून पुर्नजन्म देणाऱ्या रु ग्णवाहिकेला सर्वच स्तरावरून कोरोना काळात सलाम करण्यात येत आहे. मात्र हरसू ...
येवला : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, कामावरून कमी करण्याचे व पुर्ननियुक्ती थांबवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण जैन यांनी काढले आहेत. यामुळे उमेद अभियानातील कर्मचाº ...
कळवण : जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे. त्यामुळे केंद्राने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका करु न शेतकरी संघटनेसह कांदा उत्पादक संघटना व सर्वपक्षीय पदाधिकार ...
सिन्नर : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही निर्णय न घेता केलेली निर्यातबंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखेच आहे. कांदा पिकाचे भावाचे कारण देत उत्पादकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. उत्पादकांच्या वतीने संघटनेचे वतीने तीव्र विर ...
लासलगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा निर्यातबंदी चे पडसाद उमटताच दरात किवंटलमागे हजार रूपयांची घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...