शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

खासगी मध्यामिक शाळांमध्ये रचनावादाचे मरण, रमेश पानसे यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 7:25 PM

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत व्यक्त करतानाच व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेसारख्या सामाजिक सेवा क्षेत्रातील संस्थांनी मराठी माध्यमाच्या शाळांकडे लक्ष केंंद्रीत करण्यासोबतच बारावीपर्यंतच्या शिक्षणात रचनावाद अंगीकारण्याचे आवाहन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी केले आहे.

ठळक मुद्दे समाधानकारक शिक्षणासाठी रचनावाद पद्धतीचा उपाय ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांचे प्रतिपादन

नाशिक : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत व्यक्त करतानाच व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेसारख्या सामाजिक सेवा क्षेत्रातील संस्थांनी मराठी माध्यमाच्या शाळांकडे लक्ष केंंद्रीत करण्यासोबतच बारावीपर्यंतच्या शिक्षणात रचनावाद अंगीकारण्याचे आवाहन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी केले आहे. शालेय शिक्षण समाधानकारक करण्यासाठी रचनावाद शिक्षण पद्धती एममेव उपाय असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखीत केले. क्रांतीवीर वंसतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे  क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या ५१ व्या पुण्यतिथनिमित्त ते बोलत होते. के. व्ही. एन. नाईक  महाविद्यालयाच्या संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या पुण्यतिथी कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार नरेंद्र दराडे, नगरसेवक कमलेश बोडके, पुष्पा आव्हाड, पंडित येलमामे, पा. भा. करंजकर, संस्थेचे उपाध्यक्ष पी. आर. गीते, योगाचार्य प्रज्ञा पाटील आदी उपस्थित होते. पानसे म्हणाले, जगातील सर्वात तरुण असलेल्या भारतात तरुणांना योग्य शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी अअसल्याचे अधोरेखीत करताना मुलांना इंग्रजीऐवजी मराठी माध्यमातूनच शिक्षण देण्याचे आवाहन त्यांनी केले. केद्र सरकारने २०१४ पासून रचनावादी शिक्षणासाठी पुढाकार घेतला असून त्यानुसार आराखडाही तयार करण्यात आला आहे. परंतु, २००९ मध्ये आलेल्या शिक्षण हक्क कायद्यातही रचनावादी शिक्षण पद्धती अस्तिवात आणण्याचा केला गेला असतानाही प्रत्यक्षात मात्र दहा वर्ष होऊनही ही पद्धती वर्गात अमंलात आणली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.  दरम्यान, विद्यार्थी दशेतील विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून स्वांतत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग याविषयी विविध प्रसंगांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी  क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या कार्याला उजाळा दिला. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाEducationशिक्षण