शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीन भागातही नागरिकांनी रात्री संचारबंदी पाळण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

शहादा तालुक्यातील सारंगखेडा, वडाळी, तोरखेडा यासारखी मोठी बाजारपेठेची गावामध्ये रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामीण भागातून बँकेच्या कामानिमित्त शासकीय कार्यालयांमध्ये, ...

शहादा तालुक्यातील सारंगखेडा, वडाळी, तोरखेडा यासारखी मोठी बाजारपेठेची गावामध्ये रोजच्या दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामीण भागातून बँकेच्या कामानिमित्त शासकीय कार्यालयांमध्ये, तसेच रोजच्या बाजारासाठी हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ ग्रामीण भागातून ये-जा करीत असतात. सध्या जिल्ह्यासह शहादा तालुक्यातील ग्रामीण भागातही सातत्याने कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यात सारंगखेडापासून जवळच असलेल्या धुळे जिल्ह्यातील निमगुळ या गावात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शहरी भागांमध्ये सायंकाळी ७ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील व्यावसायिकांनी दुकाने संध्याकाळी ७ वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवावे, त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रोगांचा संसर्ग वाढणार नाही. कोरोना रोगाला पायबंद घालण्यासाठी व्यापारी व व्यावसायिकांनी आपल्या दुकानांमधून व्यवसाय करताना स्वतः व ग्राहकांना तोंडाला मास्क आणि सामाजिक अंतर ठेऊन सॅनिटायझरचा वापर करण्यासाठीच्या सूचना कराव्यात. गाव व परिसरात होणाऱ्या विविध धार्मिक व लग्नसोहळ्यात सहभागी होऊ नये व शासकीय नियमाचे पालन करून व्यवसाय करावा, असे आवाहन सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील गावकऱ्यांना केले आहे.