देशाचा अर्थसंकल्प हा केवळ भांडवलदार वर्गाला लाभ पोहचवण्याच्या उद्देशाने तयार केला जात असल्याचे चित्र आजवर दिसून आले आहे. अर्थसंकल्प हा सामाजिक, मानवीय आणि आर्थिक ...
आयटी क्षेत्र हायटेक झाले आहे. दरदिवशी नवनवीन संशोधन होत असते. विकासाच्या अपार संधी असलेल्या नागपुरात गुंतवणुकीसाठी सकारात्मक वातावरण तयार करा. भविष्यात नागपूर आयटी हब होईल, ...
टाइम्स आॅफ इंडियाने (टीओआय) गत चॅम्पियन लोकमतचा ७ गडी राखून पराभव करीत १७ व्या अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतरप्रेस क्रिकेट स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळविला. ...
समाजातील अनेक व्यक्तींकडून हवेतून आग निर्माण करणे, एखाद्या दगडाचा क्षणात चुरा करणे असे चमत्कार दाखविण्यात येतात. प्रत्यक्षात हा अंधश्रद्धा पसरविण्याचा प्रकार असतो व विज्ञानातील ...
व्यक्तीश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश न पाळल्यामुळे पिंपळगाव (ता. बाळापूर, अकोला) येथील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष भीमराव पटोले ...
एलबीटीमुळे महापालिकेची तिजोरी रिकामी असताना दुसरीकडे मालमत्ता करापासूनही अपेक्षित उत्पन्न झालेले नाही. त्यामुळे आता महापालिकेने कर न भरणाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याची ...
कोलकाता- शारदा िचटफंडप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे सरिचटणीस मुकुल राय यांच्या होणार्या चौकशीची भूिमका महत्त्वाची राहणार असल्याचे मत केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) म्हटले आहे. ...