दुष्काळ व अवकाळी पावसामुळे शेतकरी उघड्यावर आला आहे. नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने हिवाळी अधिवेशनात सात हजार कोटीच्या पॅकेजची केलेली ...
गोंदियातील श्री बालाजी ट्रॅव्हल्सच्या स्कूल बस कंत्राटदाराकडून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे चालविण्यात येणाऱ्या दुसऱ्या ‘स्कूल बस’चा क्रमांकही बोगस असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अगोदर नवीन पूर्णवेळ कुलगुरू मिळणार की पूर्णवेळ ‘सीओई’ (कंट्रोलर आॅफ एक्झामिनेशन) व ‘एफओ’ (फायनान्स आॅफिसर) याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीला दुखापत झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी ओसीडब्ल्यूच्या कार्यालयावर दगडफेक केली. अधिकाऱ्याला मारहाण करून त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. ...
दीड वर्षांपूर्वी यूपीए सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार ग्राहकाला सात दिवसांत सिलिंडर देणाऱ्या एजन्सीला काळ्या यादीत टाकण्याचे आणि सात दिवसानंतर सिलिंडर देणाऱ्या एजन्सीची ...
पुढील काळात विदर्भात उद्योग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या उद्योजकांनीसुद्धा या बदलाचा पुढाकार घ्यावा व मेक इन विदर्भाच्या स्वप्नपूर्तीसाठी हातभार लावावा, ...
जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात मिळालेला अतिरिक्त विकास निधी खर्च करण्यास फक्त दोन महिन्याचा अवधी शिल्लक असल्याने, त्याचे नियोजन करताना आमदार आणि संबंधित सरकारी यंत्रणेवरही ताण आलेला आहे. ...
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम राजकीय पक्ष नव्हे तर शंकराचार्य करणार असून विश्व हिंदू परिषद त्याला सहकार्य करू शकते, राम मंदिर कोणत्याही पक्षाचे नव्हे तर ते हिंदू धर्माचे असावे, ...
विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनच्यावतीने मानकापूर येथील स्पोटर््स स्टेडियम परिसरात ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’ चे आयोजन करण्यात आले आहे. येथील स्टॉल्सवर रोजगाराच्या संधी समजून घेताना युवक . ...
कोकण-कोल्हापूरनंतर सर्वाधिक खनिज संपत्ती विदर्भात आहे. महाराष्ट्रात कुठेही इतकी खनिज संपत्ती नाही. टाटांनी स्टील प्लान्ट उभा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची नजर सर्वप्रथम ...