भारतात दर ३ मिनिटाला २ क्षयरुग्णांचा मृत्यू होतो. दिवसाकाठी हजार रुग्णांचा मृत्यू होतो. भारतात ४० टक्के लोकसंख्या या क्षयरोगाने संसर्गित आहे. ...
केंद्रात सत्ताबदल झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नवीन उत्साह संचारला आहे. समाजात संघाची पाळेमुळे मजबूत करायची असेल तर ... ...
महसूल आणि सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांच्या वादात जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे काम ठप्प पडल्याने ... ...
गरिबीवर मात करण्यासाठी स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो महिला एकत्र आलेल्या आहेत. ...
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी आठ वर्षांपासून रखडलेले मेडिकल कॉलेज येत्या सत्रांपासून सुरू होत आहे. ...
युरियाचा शेतातील अतिवापर थांबविणे आणि युरिया आयातीसाठी खर्च होणाऱ्या विदेश चलनात बचत करणे यासाठी पुढच्या काळात ... ...
वकिली व्यवसायाचे मूल्य वाढविण्यासाठी सध्याच्या विधी शिक्षणात आमूलाग्र बदल करण्याची गरज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललित यांनी व्यक्त केली. ...
विदर्भाच्या विकासासाठी शासनाने दिलेली आश्वासने व त्यासाठी नेमलेल्या विविध समित्या आजवर धूळफेकच करीत आल्या आहेत. ...
काँग्रेसने आदिवासींच्या जमिनीला संरक्षण दिले. जमीनदारांकडे असलेल्या शेकडो एकर जमिनींपैकी काही जमीन भूमिहीन सामान्य माणसाला मिळवून दिले. ...
निवडणुकीत एकमेकांवर घणाघाती आरोप करून विरोधकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे सर्वपक्षीय राजकीय नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासाठी मतभेद विसरून ... ...