बऱ्याच दिवसांत त्यांची भेट झाली नव्हती, म्हणून काही दिवसांपूर्वीच त्यांच्याकडे गेलो, तर कळलं, ते ‘गेलेत’! मी खिन्नपणे त्यांच्या माझ्या झालेल्या असंख्य भेटी, वाद-विवाद, भरभरून बोलणं आठवत राहिलो. आणि लक्षात येत गेलं की, ‘देवीदास बागुल’ नाव धारण केलेला ...
वरून पिवळा दिसणारा आंबा आणि बाहेरून हिरवं दिसणारं कलिंगड आत गोड असेल ना? भाज्या आणि फळांवरील फवारणीत कीटकनाशकं नेमकी किती आत गेलीत? खाद्यपदार्थात मीठ नेमकं किती आहे, पेट्रोलमध्ये किती अल्कोहोल आहे, हे आपल्याला कसं कळेल? - रमण वर्णपटाच्या साहाय्यानं ह ...
‘डाकीण’ समजून नंदुरबार जिल्ह्यात नुकताच एका महिलेचा खून झाला, तर एकीची नग्न धिंड काढण्याचा प्रयत्न झाला. अनिष्ट प्रथा आदिवासी समाजात किती रुजलेली आहे, हे तर यातून स्पष्ट होतेच; पण यासंदर्भात प्रबोधनाचे प्रयत्नही कमी पडताहेत हेही अधोरेखित होतं. समाजात ...
युद्धाच्या सुरस गोष्टी सांगणे ही माणसाची अतिशय जुनी सवय आहे. युद्धांमधल्या भीषण संहाराचे चित्र दाखवणारे युद्धपट हे त्या गोष्टींचेच चित्र-रूप! हॉलिवूडमध्ये या युद्धपटांची अस्वस्थ करणारी परंपरा आहे ! ...
मुलं मातीत, चिखलात खेळत होती, इथपर्यंत ठीक होतं; पण आज त्यांनी कमालच केली. त्यांनी चक्क उकिरड्यातून वस्तू हुडकायला सुरुवात केली. त्यावरून बराच हंगामा झाला, पण मुलांची बाजूही महत्त्वाची होतीच. ...
ट्रान्सजेंडर्सना अनेक पातळीवर संघर्ष करावा लागतो. आधी स्वत:शी, मग घरच्यांशी, त्यानंतर समाजाशी.. तरीही त्यांना स्वीकारलं जाईलच याची शाश्वती नाही. पण परिस्थिती आता बदलते आहे. हिंमत रखो, दुनिया बदलती है, याचा अनुभव मी स्वत: घेते आहे. ...
सैनिकी कारवाईच्या पारंपरिक इतिहासाला छेद देऊन हे युद्ध आत दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर पेटले आहे. पहिल्या फळीत आकाशातले-जमिनीवरचे सैन्य आणि बॉम्ब आहेत, दुसऱ्या फळीत फेसबुकवरचे स्वयंसैनिक आणि मोबाइल फोन्स आहेत. प्रत्यक्ष जमिनीवरचा आणि आकाशमार्गे होणारा स ...
उदारीकरणाला तब्बल २५ वर्षे उलटून गेल्यानंतरही भारतातील गरिबांची प्रत्यक्ष स्थिती काय आहे, त्यांचं जगणं सुधारलं की खालावलं, हे पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या २४ जिल्ह्यांतील १२५ गरीब, दुर्गम गावांना भेटी दिल्या, त्यांच्या जगण्याचं वास्तव समजून घेण्याचा प ...
वृत्तवाहिन्यांच्या स्टुडिओत बसून संभाव्य युद्धाच्या डावपेचांच्या चर्चा रंगवताना माहिती - व्यासंगाबरोबर आणि संवेदनशीलतेचाही बळी देऊन वायफळ बडबड करत राहाणे एकवेळ ठीक; पण वास्तवात मात्र निवडणुकीतल्या तात्कालिक राजकीय फायद्यासाठी दीर्घकालीन उपायांचा विसर ...
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी कठोर आणि चाकोरी बाहेरचे निर्णय घ्यावेच लागतील. कणखर राजकीय नेतृत्व आणि जबरदस्त इच्छाशक्ती असल्याशिवाय हे घडणे अशक्य आहे. ...