अंकिसाजवळ गोदावरी नदीवर तेलंगणा राज्याने मेडिगड्डा बॅरेज बांधले आहे. या बॅरेजवर इकडून तिकडे जाण्यासाठी पूल बांधले आहे. या पुलावरून दुचाकी वाहने व पायदळ व्यक्ती ये-जा करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेडिगड्डा बॅरेज, कालेश्वरम व धर्मपुरी पुलावर पोलीस च ...
गुरूवारी आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये गोंदिया येथील ११, आमगाव तालुक्यातील २, गोरेगाव तालुक्यातील २, सडक अर्जुनी तालुक्यातील १ आणि तिरोडा तालुक्यातील ६ जणांचा समावेश आहे. गोंदिया व तिरोडा तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण वाढीचा वेग कायम असल्याने प्रशास ...
शहरात निघणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी नगर परिषदकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असणे बंधनकारक आहे. या प्रकल्पातच कचऱ्याचे व्यवस्थापन होऊन शहर स्वच्छ ठेवता येते. मात्र आश्चर्य व धक्कादायक बाब म्हणजे सन १९२० मध्ये स्थापना असलेल्या गोंदिया नगर परि ...
शेतकऱ्यांकडून धानाचा काटा करण्याचे पैसे शासनाकडून दिले जात असताना बºयाच केंद्रावर शेतकºयांकडून सुध्दा हमालीचे पैसे घेतले जातात. धान खरेदी केंद्रावरील हमाल दिवसभर मेहनत करुन आपले घाम गाळतात. त्यामुळे हमालीचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करणे ...
हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. तो अंदाज काहीसा खरा देखील ठरला आहे. बुधवारी (दि.५) सायंकाळपासूनच जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप कायम होती. रात्रीच्या सुमारास गोंदिया,आमगाव,गोरेगाव या तालुक्यांमध्ये जो ...
गावातील डॉक्टर असलेला ५९ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला आहे. या व्यक्तीचा गावातच खासगी दवाखाना आहे. या व्यक्तीची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित केला. तसेच येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. छाडी ...
गुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे संवर्धन, जैविक घटकांचा वापर तसेच गरजेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास किडीचे प्रभावी आणि कमी खर्चामध्ये व्यवस्थापन शक्य आहे. सुरुवातीच्या काळात रासायनिक टीटकनाशकांचा कमीत कमी वापर करावा, पहिल् ...
दर दहा वर्षांनी जनगणना होते. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ७७४ तर आताची लोकसंख्या १५ लाख ७८ हजार ६२० आहे. जिल्ह्याची लोकसंख्या गत काही वर्षांत झपाट्याने वाढली. या लोकसंख्येच्या तुलनेत एटीएमची संख्या तोकडीच आहे. एटीएम म्हणजे आज सर् ...
कंटेन्मेंट झोन १४ दिवस राहत असल्याने ३०० मीटरच्या परिसराकरिता बांबुचे कठडे, टिनपत्रे लावण्यासाठी साधारणत: २५ हजार रुपये खर्च येतो. मजुरीकरिता ९ हजार आणि मंडप उभारणीचा साधारणत: १५ हजार रुपये असा जवळपास ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, असे शहरातील काही ...
शासनाच्या आदेशानुसार व ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेने विविध विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया ४ ऑगस्टपासून सुरू केली. पहिल्या दिवशी महिला व बालकल्याण विभाग, पाणीपुरवठा विभाग व पशुसंवर्धन विभागातील बदली प्र ...