राज्यातील आणि केंद्रातील भाजपा सरकारने सत्तेसाठी शेतक-यांची फसवणूक केली, अशी टीका शेतक-यांच्या संपावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ...
कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतमालास दीडपट हमीभाव व इतर विविध मागण्यांसाठी राज्यभर शेतक-यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला प्रहार संघटनेने पाठिंबा दर्शवला आहे. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, अण्णा हजारे यांच्या मध्यस्थीची गरज शेतकरी संघटनेला नाही, असे किसान क्रांतीचे जयाजीराव सूर्यवंशी म्हणाले आहेत. ...