धानाच्या नुकसानाची पाहणी करुन शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे व नुकसानीचा पंचनामा करून त्वरित मदत देण्याच्या सूचना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जि.प. कृषी सभाप ...
दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी अनेक वर्षांपासून केवळ धानाच्या शेतीवर अवलंबून आहे. मात्र दिवसेंदिवस धानाचे उत्पादन कमी होत असून लागवड खर्चाच्या तुुलनेत भाव सुध्दा मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी धानाच्या शेतीला पर्याय शोधून इतर पर्यायी पिके घेण्याची गरज आह ...
शहरात तत्कालीन सरकारच्या काळात मंजूर विकासकामे अद्याप सुरू आहेत. आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचेही नव्याने बांधकाम केले जात आहे. जुन्याचे पुलाचे तोडकाम कंत्राटदाराच्या वतीने केले जात आहे. मात्र, काम करताना रहदारीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उप ...
आंजी (मोठी) येथील आर्वी-वर्धा मार्गावरील मास्टर कॉलनीतील सुरेश पांडुरंग खेडकर यांच्या कुलूप बंद घराला चोरट्यांनी टार्गेट केले. डुब्लीकेट चाबीचा वापर करून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले. शिवाय रोख व सोन्याच्या दागिन् ...
जातीभेद अमान्य करणाऱ्यांची कानउघाडणी करताना राज्यातील ताज्या राजकीय घडामोडींचा दाखला देऊन अशोक बुरबुरे म्हणाले, जातिभेद नाकबुल करणारे विशिष्ट वर्गाचे नेते निवडणूक निकालानंतर मात्र उघडपणे आमच्या नेत्यांना महासामंतांनी पराभूत करून नामशेष करण्याचा प्रयत ...
कृषीपंपावर १६ तासांचे भारनियमन आहे. तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री वीजपुरवठा करण्यात येतो. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना पूर्ण क्षमतेने ओलितही करता येत नाही. याचा परिणाम सिंचनावर झाला आहे. ‘झिरो लोडशेडींग’च्या नावावर तासन्तास वीज गायब असते. डीपीवरचे फ ...
चोरी करताना संशयित दिसला तरी त्याला हटकण्याची रोखण्याची सोय राहिली नाही. पुसदमधील शिवाजी पार्कमध्ये हेमंत मेश्राम यांच्या घरी चोरटे घुसले.बाहेरगाववरुन आलेल्या मेश्राम कुटुंबीयांना घरात चोर असल्याचा संशय येताच त्यांनी आरडाओरडा केला. संपूर्ण परिसर जागा ...