रवि पाटील असे आंदोलक शेतकऱ्याचे नाव आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. या नियमाला तिलांजली देऊन घरभाडे भत्ता मात्र नियमित घेतला जात आहे. याचा फटका पशुपालक असलेल्या शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. चांदूर बाजार तालुक् ...
मध्यंतरी पालकमंत्री पांदण विकास रस्ता योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला. याकरिता ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागविले गेले. परंतु, त्यानंतर प्रशासनाकडून कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. परिणामी अमरावती तालुक्यात १५८ पांदण रस्त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आह ...
भंडारा जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगाच्या कुशीत असणाऱ्या ग्रीनव्हॅली चांदपूर पर्यटन स्थळाला आघाडी शासनाच्या कार्यकाळात मंजुरी देण्यात आली. सन २००० ते ऑगस्ट २०१२ पर्यंत या पर्यटन स्थळाने सुरळीत आणि उदयोन्मुख प्रवास केला आहे. परंतु शासन आणि लोकप्रतिनिधी ...
भंडारा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. मात्र काही वर्षांपासून शेतकरी नैसर्गीक संकटाचा सामना करत आहे. शासनाने घोषित केलेली आधारभूत अत्यल्प आहे. यात शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघत नाही. दिवसेंदिवस शेतीचा खर्च वाढत आहे. आणि प्रत्यक्ष हाती येणारी उत्पन्न य ...
पवनी तालुक्यातील जुनोना, कोदुर्ली व अन्य रेती घाटांमधून रेतीची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या ट्रॅक्टरमधून रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे, त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला नंबर नाही. कालही कोदुर्ली घाटावर महसूल प्रशासनाने पाच ट्रॅक्टर पकडले. त् ...
भारत सरकारच्या निर्देशानुसार २०१९-२० या वर्षात एनआयसी नवी दिल्ली यांच्याकडून विकसित ऑनलाईन यू-डायस प्लस प्रणालीवर राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळांची माहिती भरायची आहे. यू-डायस प्लस प्रणालीवर आलेल्या माहितीचा उपयोग हा भारत सरकारच् ...
कांद्याच्या भावाने शंभरी पार केली, या भाववाढीने महिलांच्या डोळ्यात पाणी आले. कुटुंबाचे बजेट बिघडले आहे. सामान्यांच्या जेवणातून कांदा हद्दपार होत आहे. यासाठी या भावनाढीविरोधात विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी आवाज उठविला आहे. या भाववाढीने सामान् ...
शहरातील विकासकामांची गती व प्रलंबित असलेली कामे आणि कारणे याबाबत आमदार जोरगेवार यांनी आयुक्त संजय काकडे यांच्याकडून माहिती जाणून घतली. शहरातील अनियमित पाणी पुरवठा, आझाद गार्डनच्या कामाची सद्यस्थिती, पाणी पुरवठा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्य ...
निवेदनात म्हटले आहे की, ज्या बोगस आदिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जात प्रमाणपत्र सादर केले नाही, अशांना ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. खऱ्या आदिवासी समाजातील उमेदवारांना प्रतिनिधीत्व देऊन रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी आ ...
सन १९८७ ला स्थान झालेले जवाहर नवोदय विद्यालयात सुरूवातीला प्रचंड अडीअडचणी होत्या. अनेक अडचणीतून हे विद्यालय पुढे आलेले आहे. त्यात माजी प्राचार्य म्हणून सन १९९२ ते १९९६ या कालावधीत डॉ.जॉन्सन यांनी प्राचार्यपदाची जबाबदारी सांभाळून येथील शिक्षणाचा दर्जा ...