पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत असताना, आता व्हायरल फिव्हरनेही तोंड वर काढले आहे. उन्हाळा असो वा पावसाळा, आता व्हायरल फिव्हर केव्हाही असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचा हा व्हायरल फिव्हर चिमुकल्यां ...
दुपारी १२ पासून सुरू झालेल्या पावसाने रौद्र रूप कायम ठेवले असतानाच घरामागील बाजूने दमयंती नदीच्या पुराचा लोंढा एकाएकी परिसरात घुसला. अनेक घरांमध्ये सात ते आठ फुटांपर्यंत पाणी शिरले. सुमनचा पती यावेळी मजुरीसाठी बाहेर गेला होता. शेजाऱ्यांच्या हा प्रकार ...
जिल्हाधिकाऱ्यांसमवेत उपविभागीय अधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, तहसीलदार अक्षय पोयाम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास,भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, करसहाय्यक अधिकारी कपाटे, पोलिस निरीक्षक चव्हाण उपस्थित होते. ...
अभियाना दरम्यान तालुक्यातील ग्रामीण शहरी व निवडक कॉपेरिशन क्षेत्रातील घरांना आरोग्य कर्मचारी घरोघरी भेटी देवून कृष्ठरोग निर्मूलनाकरिता सर्वेक्षण करणार आहेत. तर कृष्ठरोग उपचारावरील ५६ क्षयरोग ९१, एमडीआर ५ रुग्ण व समाजातील निदान न झालेले कृष्ठरोग लवकरा ...
मंगळवारी सकाळी पावसाने उसंत दिली. परंतु पुन्हा सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. मध्यप्रदेशातील अतिवृष्टीचा फटका तुमसर तालुक्याला बसत आहे. नदीकाठावरील ब्राम्हणी गावात पाणी शिरले. ...
गत आठ दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जीवनदायी वैनगंगा नदीला पूर आला आहे. गत २४ तासापासून पावसाने उसंत घेतली असली तरी पूरपरिस्थिती मात्र कायम आहे. उगमस्थानाकडील पुजारीटोला, कालीसराड आणि धापेवाडा प्रकल्पाचे द ...
चुकीच्या नियोजनाने राज्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला. महसूल वाढावा म्हणून महाराष्ट्राची ऐतिहासिक ओळख असलेले गडकिल्ले लग्नादी कार्याकरिता किरायाने देण्याचा शासनाने घाट रचना आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पर्यायाने राज्याच्या वैभवशाली इतिहासचा अपमान अ ...
मेडिगड्डा धरण भरल्यानंतर या धरणाचे पाणी एकावेळी सोडले जात आहे. पाण्याचा प्रवाह अधिक राहत असल्याने नदीची दरड कोसळत चालली आहे. दिवसेंदिवस दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. दरड कोसळल्यामुळे नदीकाठची जमीन नदीत विलीन होत आहे. अनेक शेतकरी भूमीहीन होण्य ...
यावर्षीच्या अतिवृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात कहर केला. पुराचा सर्वाधिक फटका भामरागड तालुक्याला बसला. जवळपास सात ते आठ वेळा भामरागडात पाणी शिरले होते. त्यामुळे शेकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आपल्याच जिल्ह्यात संकट आले असताना त्यांना मदत न करता इ ...
यावर्षीच्या पुराने २०१० च्या महापुरापेक्षाही महाभयंकर स्थिती निर्माण झाल्याचा अनुभव अनेक नागरिक सांगत आहेत. नगरातील मध्य बाजारपेठ, आंबेडकर वार्ड, आयटीआय व शोभानगरमधील घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. पहाटेची वेळ असल्याने मध्य बाजारपेठ वगळता गावातील ...