जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून रविवारी दुपारी मिळालेल्या माहितीनुसार पुढे आलेल्या १७ बाधितांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील सात, चंद्रपूर ग्रामीणमधील तीन, एकाच लग्न सोहळ्यातील संपर्कातून पॉझिटिव्ह झालेले भद्रावती तालुक्यातील वर पक्षातील चार व मूल ...
मुलचेरा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी हे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील २० जनांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सात अहवाल नेगेटिव्ह तर एका जनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १२ अहवाल अ ...
जवळपास सात ते आठ युवक लूटमार करीत असल्याची माहिती आहे. रस्त्याने जाणाऱ्या नागरिकाला आपण नक्षलवादी असल्याचे सांगतात. कापडाने तोंड पूर्णपणे झाकला राहत असल्याने त्याला ओळखणे कठीण होते. अनेक कर्मचारी तालुकास्थळावरून ग्रामीण भागात नोकरी करतात. त्यांना दरद ...
धानोरा तालुक्यातील दोन नागरिक ३ जुलै रोजी केरळ राज्यातून परत आले. त्यांना धानोरा येथील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. ११ जुलै रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास हे दोघेही जण दारू पिऊन धानोरा येथे बिनधास्तपणे फिरत असल्याचे द ...
जून महिन्यात पहिला हप्ता प्राप्त होईल अशी अपेक्षा होती. मात्र एकाही लाभार्थ्याला पहिला हप्ता मिळाला नाही. पावसाळा असल्याने निधी दिला नसावा अशी आशा बाळगून जानेवारी महिन्यापर्यंत लाभार्थी निधीची प्रतीक्षा करीत होते. मात्र जानेवारी तर सोडाच आता २०१९-२० ...
जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने व्यापारी-व्यावसायिकांना आपली दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळातच सुरू ठेवण्याची मुभा आहे. हॉटेल्स व खाद्य पदार्थाच्या दुकानांमध्ये बसून खाण्याची परवानगी नाही, तेथे केवळ पार्सल सुविधेला परवानगी देण्यात आली आहे. परंतु ही प ...
शालेय शिक्षण विभागाने १५ जूनच्या परिपत्रकानुसार शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३१ जुलै पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढविले आहे. शाळा सुरू करण्यासाठी विविध घटकांच्या जबाब ...
बालकामगारांना पकडणे व त्यांना शाळेत टाकून मोकळे होण्याचे काम अनेक जिल्ह्यात होत असते. परंतु गोंदिया जिल्ह्याने बालकामगारांसंदर्भात नेहमी चांगली भावना ठेवून त्यांच्यातून यशस्वी नागरिक घडविण्याचा प्रयत्न केला आहे. या बालमजुरांसाठी गोंदिया शहराच्या यादव ...
विदेशातून येणाऱ्यांमुळे कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात २५ जून रोजी पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने कोरोना बाधितांचा आकडा २१० वर पोहचला. आतापर्यंत ३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल ...
धान खरेदी केंद्रावर ४० क्विंटल प्रती हेक्टर प्रमाणे केली असली तरी प्रत्यक्षात १ लाख ६९ हजार २०० क्विंटल धानाची खरेदी विक्री अपेक्षित होती. परंतु तालुक्यातील सर्व धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीची गोळा बेरीज केली असता अपेक्षेपेक्षा दुप्पट धान खरेदी झा ...