शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

कांदा, बटाटा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत

By admin | Published: July 02, 2014 7:18 PM

रोजच्या जेवनात हवा असणा-या कांद्याचा लवकरच जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करण्यात येणार आहे.

 ऑनलाइन टीम 

नवी दिल्ली, दि. २ - रोजच्या जेवनात हवा असणा-या कांद्याचा लवकरच जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करण्यात येणार आहे. कांद्यापाठोपा बटाट्यांचाही समावेश करण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. 
बुधवारी दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक भाजीत हवा असणारा कांदा जीवनावश्यक बनला असल्याने कांदा आणि बटाटा यांचा जीवनावश्यक वस्तूत समावेश करणे गरजेचे असल्याचे मत केंद्रीय मंत्र्यांने व्यक्त केले. ज्या भागात कांदा, बटाट्यांचा साठा करण्यात येईल त्या साठेबाजारावर कारवाई करण्यात येणार असून तशा सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला दिल्या असल्याची माहितीही केंद्र सरकारने आज पत्रकारांशी बोलताना दिली. महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार सर्व प्रकारे प्रयत्न करणार असल्याचे रवी शंकर प्रसाद यांनी सांगितले. ५० लाख टन अतिरिक्त तांदळाचे राज्य सरकारला वाटप करण्यात येणार असल्याचेही प्रसाद म्हणाले.