शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : "महाराष्ट्र लोकसंख्येच्या तुलनेत गुजरातपेक्षा जास्त असल्याने केंद्र सरकारने लवकरात लवकर पुरवावी लस"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 19:43 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्राकडून लसीचा पुरवठा देशातील प्रत्येक राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात आणि त्या राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भावाचा फैलाव जास्त आहे.

मुंबई - महाराष्ट्राची लोकसंख्या लक्षात घेता गुजरातच्या लोकसंख्येशी तुलना होऊ शकत नाही. गुजरातमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण १७ हजार आहेत तर महाराष्ट्र कितीतरी पटीने जास्त असल्याने महाराष्ट्राला लसीची आवश्यकता अधिक आहे. त्यामुळे केंद्राने लवकरात लवकर लस पुरवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. 

महाराष्ट्रात लसीचा तुटवडा पडायला लागला आहे. केंद्राकडून लसीचा पुरवठा देशातील प्रत्येक राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात आणि त्या राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भावाचा फैलाव जास्त आहे. त्याप्रमाणात होणं आवश्यक आहे परंतु तसं दिसत नाही असेही जयंत पाटील म्हणाले. 

राज्याने केंद्रसरकारकडे अधिकच्या लसी महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यासाठी गेले काही दिवस सतत प्रयत्न केला. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सतत केंद्राशी संपर्कात आहेत. त्यामुळे आमचा आग्रह आहे की, कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता वेळेत लसीची उपलब्धता होणे आवश्यक आहे. 

उत्तर प्रदेशमध्ये लसीचा साठा कमी दिला हा केंद्राचा दोष आहे. केंद्राने गुजरातपेक्षा उत्तर प्रदेशमध्ये जास्त लस द्यायला पाहिजे होती परंतु तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला महाराष्ट्रात कोरोनाचा रेट जास्त आहे, आरोग्याची व्यवस्था उत्तम आहे, आम्ही फार मोठ्या प्रमाणावर लसीकरण करू इच्छितो त्यामुळे कोरोना मर्यादित आणायचा असेल तर नाईलाजास्तव लॉकडाऊनच्या स्टेजपर्यंत जायला लागलो आहोत अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJayant Patilजयंत पाटील