शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
2
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
3
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
4
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
5
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
6
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
7
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
8
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
9
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
10
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
11
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
12
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
13
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
14
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
15
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
18
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
20
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

Maharashtra Election 2019: तिथं हिरव्याला गाडा म्हणतात अन् इथं... ; आव्हाडांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 10:12 PM

Maharashtra Election 2019: औरंगाबाद येथे जाऊन हिरव्यांना गाडा असं म्हणतायेत आणि मुंब्रा कळव्यात येऊन

ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा-कळवा मतदारसंघात आपल्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना, भाजपा-शिवसेनेचे हस्तक मला संपवून टाकण्यासाठी बंदुक घेऊन फिरत आहेत. जितेंद्र आव्हाडचीही किंमत लावली होती. जितेंद्र आव्हाड सगळं विकेल, जितेंद्र आव्हाड आपलं इमान आणि स्वाभिमान कधीही विकणार नाही, असे आव्हाड यांनी म्हटले. आपल्या सभेत शिवसेना नेते उद्धव ठाकरेंवरही त्यांनी टीका केली.  

औरंगाबाद येथे जाऊन हिरव्यांना गाडा असं म्हणतायेत आणि मुंब्रा कळव्यात येऊन धनुष्यबाणाचा तीर मारा, असे उद्धव ठाकरे म्हणतात. उद्धव ठाकरे दुटप्पी भूमिका घेत आहेत. माझ्या मतदारसंघात शिवसेना आणि एमआयएमची छुपी युती असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला. माझ्या घराबाहेर 4 जण उभे होते, मला ठार मारण्यासाठी. गौरी लंकेश यांना ज्यांनी जीवे मारलं, तेच ते लोकं होते. पण, माझ्या मृत्युची तारीख परमेश्वरच ठरवेल, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले. आव्हाड यांनी मोदी सरकारवरही टीका केली. सकाळ-संध्याकाळ मोदी फक्त पाकिस्तान-पाकिस्तान एवढंच करतात. पण, पाकिस्तानकडून तेच साखर मागवितात, तेच पाकिस्तानकडून कांदा मागवतात. हम बेवफा हरगीस न थे, पर वफा कर ना सके... असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मोदींना टोला लगावला. 

दरम्यान, आव्हाड यांनी देशातील अर्थव्यवस्थेवर भाष्य करताना, तरुणांचा रोजगार गायब होत आहे. पारले जी कंपनीतून 10 हजार कर्मचाऱ्यांना काढण्यात आल्याचंही आव्हाड यांनी म्हटले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbra-kalwa-acमुंब्रा कळवाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019