शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
4
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
5
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
6
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
7
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
8
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
9
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
10
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
11
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
12
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
13
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
14
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
15
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
16
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
17
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
18
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
19
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
20
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Bandh: खुर्ची टिकवण्यासाठी शिवसेना ‘बंद’मध्ये सहभागी; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 12:57 IST

Lakhimpur Kheri Incident:  लखीमपूरमधील घटना वाईटच आहे. चौकशीनंतर कारवाईही होईल

कोल्हापूर - मंदिरे उघडली आहेत. नागरिक दर्शनासाठी बाहेर पडले आहेत. अनेक महिन्यांनी व्यवसाय सुरू आहेत. याचवेळी बंद करणं शिवसेनेला मान्य नव्हते. परंतू शरद पवारांनी सांगितल्यानंतर ‘खुर्ची’टिकवण्यासाठी शिवसेना बंदमध्ये सहभागी झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) यांनी केला. 

‘बंद’च्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. पाटील म्हणाले, लखीमपूरमधील घटना वाईटच आहे. चौकशीनंतर कारवाईही होईल. याचवेळी शेतकऱ्यांनी प्रत्युत्तर देताना चौघांना ठेचून मारलं आहे. मावळमध्ये कॉंग्रेस,  राष्ट्रवादीचे सरकार असताना शोधून काढून अनेकांना मारले होते. महाराष्ट्रात सध्या आयकरचे जे छापे सुरू आहेत त्यावरून सुरू  झालेल्या चर्चेची दिशा बदलण्यासाठी हा ‘बंद’ पुकारला आहे. 

कर्जामाफीच्या ज्या घोषणा झाल्या, नंतर जी वादळे आली, महापूर आला त्यातून शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याची भरपाई आधी  शासनाने द्यावी आणि मग शेतकऱ्यांसाठी बंद करावेत. अजित पवार यांनीच विरोध केल्याने इंधन जीएसटीमध्ये  आले नाही. अन्यथा  पेट्रोल स्वस्त झाले असते असा दावा पाटील यांनी केला.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलMaharashtra BandhMaharashtra BandhShiv SenaशिवसेनाBJPभाजपा