हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचा आजार हा भारतात मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, धूम्रपान, मद्यपान, तणाव, लठ्ठपणा आणि गतिहीन जीवनशैली यांच्यामुळे या आजाराची जोखीम वाढते. ...
कोरोनावर मात केल्यानंतर ठाण्याचे पोलीस आयुक्त कोविड योद्धा विवेक फणसळकर हे सोमवारी पुन्हा ड्यूटीवर हजर झाले. त्यावेळी पुष्पवृष्टी करीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात कार्यालयात स्वागत केले. ...
कुसुमा स्कूल ऑफ बायोलॉजिकल सायन्सच्या संशोधनात 23 मान्यताप्राप्त औषधांचा अभ्यास करण्यात आला असून, त्यात कोरोना व्हायरसवर उपचारांचा पर्याय असल्याचे दाखवण्यात आलं आहे. ...
काहीही खाल्ल्यानंतर बऱ्याच लोकांना पोटात जळजळ होण्यास सुरूवात होते. खासकरून जास्त मिरची मसाला खाल्यानंतर अशी समस्या सहज उद्भवते. ज्यांना अॅसिडीटी किंवा गॅसची समस्या होते. त्यांच्या पोटात नेहमी उष्णता असते. पोटातली उष्णतेची समस्या इतकी वाढते की रूटीन ...
वारंवार बोटे मोडण्याची सवय असेल तर ही सवय तुम्हाला गंभीर आजाराचे शिकार बनवू शकते. ही सवय तुमच्या बोटांचा आकार बिघडण्यास कारणीभूत ठरतेच मात्र यासोबतच सांधेदुखीसाठीही कारण ठरू शकते. डॉक्टरांच्या मते हाताची किंवा पायाची बोटं मोडल्याने आपल्या हाडांवर त्य ...