पाच वर्षांत एकट्या नागपुरात अमली पदार्थ विरोधी पथकाने अडीचशेवर कारवाया केल्या. नागपुरात आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशामधून मोठ्या प्रमाणात गांजाची, तर मुंबईतून हेरॉईनची खेप येते. ...
जिल्ह्यात शनिवारी कोविड लसीकरण यशस्वीपणे पार पडले. पहिल्यांदाच कोविडची लस घेणार असल्याने काही कर्मचाऱ्यांमध्ये धाकधुकीचे वातावरण होते, मात्र काही वेळातच सर्वांनी न घाबरता लस घेतली. लसीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर सर्वकाही सुरळीत होते. ...
माजी खासदार किरीट सौमय्या यांनी निवडणूक आयोगाचे कार्यालय गाठून मुंडे यांनी दुसरा विवाह केल्याची आणि त्या महिलेपासून दोन अपत्ये झाल्याची माहिती लपविल्याचा आरोप करीत त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. ...
मुंबई महापालिकेने कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विविध स्तरांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळणाऱ्या नागरिकांना मुंबई महापालिका दंड ठोठावित आहे. ...
सध्या ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून दररोज दुपारी ४ वाजता सुटते आणि दुसर्या दिवशी सकाळी ९.५५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचते. ...
१६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हिंगाेली बसस्थानक परिसरात ३ महिन्यांचा बालक कोणीतरी सोडून गेले. पुरुष जातीच्या बाळाला हिंगोली पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार सलमा शेख यांनी मायेची ऊब दिली. हे तीन महिन्यांचे बाळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालय ...
स्मार्ट ग्रामयोजनेचे नामांतर करून ग्रामविकास विभागाने ‘आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना’ असे केले. आधी स्मार्ट ग्रामयोजनेत तालुकास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना १० लाख व जिल्हास्तरावर विजेत्या ग्रामपंचायतींना ४० लाख असे एकूण ५० लाखांचा पुरस्का ...