औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर या नामांतरास विरोध करणाऱ्या इम्तियाज जलील व औरंगजेबचे प्रतिमा नाचवणाऱ्या धर्मांध वृत्तीचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रतिकात्मक होळी करून निषेध करण्यात आला. ...
Nana Patole: देशात २०१४ पासून लोकशाही व्यवस्था, संविधान, नियम कायदे पायदळी तुडवून मनमानी कारभार सुरु आहे. सर्व यंत्रणा मोदी सरकारने हातच्या बाहुल्या बनवल्या असून विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सत्तेचा वारेमाप गैरवापर केला जात आहे. ...