एक वर्षापूर्वी सुरगाव ग्रा़पं़ वादविवादामुळे चर्चेत आली़ यानंतर आलेल्या ग्रामसचिवाने विकासात्मक वाटचाल केल्याने त्यांची बदली न करता त्यांना कायम करावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे़ ...
वर्धा रेल्वे स्थानकावर १९३४ मध्ये जमनालाल बजाज यांनी दान केलेल्या शेगाव येथील भूमीवर आश्रम स्थापन केल्याची नोंद आहे. या फलकावरील माहिती चुकीची आहे़ यातून महात्मा गांधी व त्यांच्या ...
ले-आऊट मालक भूखंडांची विक्री करतात तेव्हा प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असते. याबाबतचा शासकीय नियम असून त्याची राज्यभर अंमलबजावणी होत आहे; पण अनेक ले-आऊट मालक या नियमाला ...
शहरातून दुचाकी चोरून त्या बाहेरगावात विकणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी जेरबंद केले. या कारवाईत १ लाख ६३ हजार रुपयांच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्यात़ ...
राज्य शासनाने थकित वीज बिल कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या नवीन सुधारित कृषी संजीवनी योजनेचा लाभ आता तात्पूरते व कायम वीज पुरवठा खंडित असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहेत. ...