शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

कधी विचार केलाय का?; जपमाळेत एकशे आठच मणी का असतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 16:09 IST

विविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक संस्कृती, धर्म अन् भाषा एकत्र नांदतात. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये देवावर अनेक लोकांची श्रद्धा असते. एवढचं नव्हे तर अधात्मालाही फार महत्त्व दिलं जातं असून देवाचं नामस्मरणंही केलं जातं.

विविधतेने नटलेल्या भारत देशात अनेक संस्कृती, धर्म अन् भाषा एकत्र नांदतात. त्याचप्रमाणे आपल्या संस्कृतीमध्ये देवावर अनेक लोकांची श्रद्धा असते. एवढचं नव्हे तर अधात्मालाही फार महत्त्व दिलं जातं असून देवाचं नामस्मरणंही केलं जातं. नामस्मरण करण्यासाठी विविध गोष्टींचा वापर करण्यात येतो. त्यापैकीच एक म्हणजे, जपाची माळ. देवाचं नामस्मरण करताना 108 मण्यांची जपमाळ वापरली जाते. पण तुम्ही कधी विचार केलाय का? ही माळ फक्त 108 मण्यांचीच का असते? जाणून घेऊया जपमाळेत फक्त 108 मणीच का असतात त्याबाबत... 

जप पूर्ण होणं हे मंत्रजपाची संख्या आणि हवनातील आहुतीच्या संख्येवर अवलंबून असते. जपमाळ कोणतीही असो, त्यामध्ये 108 मणी असतात. अनेकदा आपण हे ऐकतो. पण कधी विचार केला नसेल. 

अनेक मोठे साधू संतही आपल्या नावापुढे श्री श्री 108 चा वापर करतात. त्रिदेवांची आराधना करतानाही 108 नावांचा जप करण्यात येतो. यामागे वैज्ञानिक, अध्यात्मिक आणि ज्योतिषीय कारणं आहेत. जाणून घेऊया या कारणांबाबत सविस्तर... 

आपल्या कालगणनेमध्ये सूर्याला फार महत्त्व आहे. एका वर्षात सूर्य 12 राशींमध्ये फिरून 360 अंश पूर्ण करतो. याच 360 अंशांना 60 ने गुणल्यास 21600 कला पूर्ण होतात. या कला दोन आयनांमध्ये पडतात. पहिल्या सहा महिन्यांमध्ये सूर्याचे दक्षिणायन आणि पुढिल सहा महिन्यांमध्ये सूर्याचं उत्तरायन असते. एका आयनात 21 हजार 600च्या अर्धे म्हणजेच, 10 हजार 800 कला येतात. 

तसेच, सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सुर्योदयापर्यंत 60 घडी होतात. एका घडीत 24 मिनिटं असून एका घडीत 60 पळ आणइ एका पळात 60 विपळ असतात. अर्थातच 24 तास किंवा 60 घडीत 60 गुणिले 60 गुणिले 60 म्हणजेच 21 हजार 600 विपळ असतात. अर्थात अर्ध्या दिवसात, 12 तासात 10 हजार 800 विपळ येतात. जर शेवटचे दोन शून्य सोडले तर वर्ष आणि दिवसाच्या सूर्य संचाराच्या एकूण संख्येत 108 उरतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAdhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक