चोरट्यांनी कहर केला असून, भरदिवसा दोन घरे चोरट्यांनी फोडली. यातून सुमारे तीन लाखांवर मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. ...
"केंद्र सरकारने लागू केलेले निकष बदलण्यासाठी राज्य सरकारला आदेश पारीत करण्याचे फार एवढे मोठे कौतुक नाही." ...
सोशल मीडियाचा वापर करण्याची पद्धती, वेळ लक्षात आली म्हणजे होणारे नुकसान टाळता येते. ...
केळी फळपीक विमा योजनेतील संरक्षित विम्याच्या लाभासाठी नवीन निकष केंद्र सरकारनेच लागू केले होते. ...
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या राज्यस्तरीय संस्थेची जळगाव जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. ...
लॉकडाऊन काळात डाक विभागातील सर्व उप डाकघरे, शाखा डाकघरे व भुसावळ व जळगाव प्रधान डाकघर व विभागीय कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी जनतेला जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. ...
उत्स्फूर्त प्रतिसाद : रोटरी क्लब, आत्मा, कृषि विज्ञान केंद्रातर्फे आयोजन ...
नळ तुटला, पाण्याची गळती : स्वच्छता कर्मचारी सुरक्षेविना, दरवाजेही तुटलेले ...
केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध : लोकसंघर्ष मोर्चातर्फे निदर्शने ...
शिवरायांचा पुतळा काढला : एनएसयुआय, शिवसेना आक्रमक ...