शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

कोणत्या वेळी आंघोळ केल्याने होतात जास्त फायदे आणि कोणत्या वेळी आंघोळ करू नये?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 5:03 PM

दिवसा कधीही आंघोळ करू शकता. पण असं करणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. जर तुम्ही योग्य वेळी आंघोळ केली तर आरोग्याला जास्त फायदा होईल.

आंघोळ करणं हे आपल्या दिनचर्येतील महत्वाचं काम आहे. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीही ही महत्वाची बाब आहे. हे तर तुम्हाला माहीत आहेच की, आंघोळ केल्याचे अनेक असतात. पण यासोबतच हेही महत्वाचं आहे की, कोणत्या वेळेला आंघोळ करणं योग्य असतं.  दिवसा कधीही आंघोळ करू शकता. पण असं करणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. जर तुम्ही योग्य वेळी आंघोळ केली तर आरोग्याला जास्त फायदा होईल. सोबतच काही वेळा अशाही असतात जेव्हा तुम्ही आंघोळ करणं योग्य नसतं.

कोणत्या वेळी आंघोळ करावी?

तुम्हाला हे वाचून जरा विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे की, सकाळऐवजी सायंकाळी आंघोळ करणं जास्त फायदेशीर असतं. अनेक रिपोर्ट्सनुसार, जर तुम्ही रात्री आंघोळ करत असाल तर तुम्ही योग्य तेच करत आहात. रात्री आंघोळ करणं तुमच्या त्वचेसाठी बरंच फायदेशीर असतं. खासकरून उन्हाळ्यात आणि पावसाच्या दिवसात असं करणं जास्त फायदेशीर ठरतं. (हे पण वाचा : काय आहे Havana Syndrome, ज्यामुळे भारताची चर्चा जगभरात होत आहे?)

दिवसभर बाहेर राहिल्याने संपूर्ण दिवसभर तुमच्या स्कीनवर धूळ-माती, घाम चिकटतो. आणि यामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी सायंकाळी आंघोळ करणं चांगली सवय असते. त्यामुळे झोपण्यापूर्वी शरीर चांगल्या प्रकारे स्वच्छ करणं आवश्यक आहे. पण याचा अर्थ असा नाही की, सकाळी आंघोळ करणं चुकीचं आहे. 

सायंकाळी आंघोळ करण्याचे फायदे?

सायंकाळी आंघोळ केल्याने तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. गरमीमुळे शरीराचं तापमान वाढल्याने रात्री आंघोळ करणं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतं. सोबतच याने गाढ झोप येण्यासही मदत मिळते. तुमचा स्ट्रेसही याने कमी होतो. तसेच मेंदू, त्वचा, शरीराला बरेच फायदे मिळतात. अशात रात्री आंघोळ करणं अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं.

कधी आंघोळ करू नये?

आयुर्वेदानुसार आंघोळ करण्याबाबत अनेक नियम आहेत. असं म्हटलं जातं की, जर तुम्ही जेवण केल्यावर लगेच आंघोळ करत असाल तर ही एक चुकीची सवय आहे. आयुर्वेदानुसार, जेवण केल्यावर काही वेळाने म्हणजे १ ते २ तासांनी आंघोळ करावी. त्यासोबतच दिवसातीलही काही वेळा अशा असतात जेव्हा आंघोळ करू नये. झोपण्याच्या काही वेळेआधी आंघोळ करू नये आणि जर तुम्हाला जास्त वेळ शॉवर घेण्याची सवय असेल तर असं अजिबात करू नये. झोप आणि आंघोळीत अंतर असलं पाहिजे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य