आपल्याला जीवन जगणे शिकविणाऱ्या शाळेचे ऋण फेडण्याची संधी क्वारंटाईनमुळे मिळाली. या शब्दातून २ युवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून त्यांनी ग्राम हिरडामाली येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेला चकाचक करून टाकले आहे. ...
कोरोनाला गावातून हद्दपार करण्यासाठी ग्रामस्थांना सतर्क राहावयाचे आहे. प्रसंगी घाबरुन दूर राहणे यातच गावचे हित आहे. नागरिकांचे हीत व आरोग्याच्या दृष्टीने कुणीही गावाबाहेर जाऊ नये. गावच्या सर्व सीमा आवागमनासाठी बंद करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत गा ...
दरवर्षी नगर परिषदेकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. यात प्रामुख्याने शहरातील गटारे, नाल्या, नाला यातील गाळाचा उपसा करुन पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही याची काळजी घेतली जाते. अन्यथा जोराचा पाऊस झाल्यास शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता ...
दरवर्षी २६ जून रोजी शाळेचा ठोका वाजत असून नवीन शैक्षणिक सत्राची सुरूवात होते. यंदा कोरोनामुळे सर्वच काही विस्कळीत असून शाळी कधीपासून सुरू करायच्या हे सुद्धा आतापर्यंत ठरविण्यात आले नाही. मात्र शिक्षण क्षेत्रात हलगर्जीपणा चालणार नसून शाळा कधीही सुरू झ ...
मंगळवारी जिल्ह्यात आढळलेले दोन कोरोना बाधीत रुग्णांना सुध्दा बाहेरील प्रवासाची हिस्ट्री आहे. विशेष आतापर्यंत जिल्ह्यातील रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ग्रामीण भागातील आहे. शहर भागातील कोरोना बाधितांचे प्रमाण नाहीच्या बरोबरीत आहे. त्यामुळे ग्रामीण भा ...
शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर दिघोरी येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु केले. मात्र गत काही दिवसांपासून दिघोरी मोठी येथील धान खरेदी केंद्रावर ...
आंदोलनाच्या मागण्याबाबत महासंघाच्या शिष्टमंडळाने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व उपमुकाअ (पंचायत) यांना मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना धनादेशाने वेतन भत्ता अदा करण्याचा नियम असून ५ ते ...
ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोंदिया जिल्ह्यात तब्बल ३९ दिवस कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. मात्र १९ मे रोजी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्य ...
रेल्वे विभागाने सोमवारपासून काही रेल्वे गाड्या सुरू करण्याची घोषणा केली होती. मात्र यासाठी केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे ज्या प्रवाशांनी आरक्षण केले होते त्याच प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण् ...
कोरोनाच्या प्रादुर्भाव बघता गेल्या २२ मार्चपासून संचारबंदी राज्यात लागू करण्यात आली आहे. यामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प पडले होते. आता हळुवार सुरूवात होत आहे. मात्र ग्रामीण भागातील लोकांच्या रोजगारासाठीचा एकमेव आधार म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम ...