वाढत्या तापमानाने जमिनीतील पाण्याचे स्रोत आटल्याने माणसासोबतच वन्यप्राण्यांनाही याचा फटका बसत आहे. जंगलातील पाणवठ्यांचे पाणी संपल्याने विविध प्राणी ...
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाने ऐनवेळी शर्यतीचा घोडा बदलला. सुरुवातीला खासदार मारोतराव कोवासे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. ...
शहरातील पथदिवे रात्री सुरू राहण्याऐवजी आवश्यकता नसताना दिवसाच्या सूर्यप्रकाशात सुरू राहात आहेत. दिवसा पथदिवे सुरु असल्याची तक्रार नागरिकांनी पालिकेच्या ...