गडचिराेली : काेराेना महामारीच्या कालावधीत ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक शहरात उपचारासाठी येत नव्हते. काेराेनाच्या भीतीने शहरातील खासगी दवाखाने ... ...
यासंदर्भात तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सिराेंचा तालुक्यांतर्गत येणारी आदिवासी गावे ही अतिदुर्गम, डाेंगराळ ... ...
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून लाभार्थ्यांचा विमा उतरविण्यात येतो. संपूर्ण विम्याची रक्कम शासनाकडून भरण्यात येते. सदर योजना ... ...
आलापल्ली : जिल्ह्यातील बहुतांश क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. यासाठी संपूर्ण जिल्हाभरात २ हजारांपेक्षा अधिक वनकर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामुळे ... ...