शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

भाजीपाला पिकावरील किडीमुळे शेतकरी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:34 AM

वैरागड : वैरागड भागासह आरमोरी तालुक्याच्या अनेक गावांतील शेतकरी धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करीत आहेत. या वर्षी रबी हंगामात भाजीपाला ...

वैरागड : वैरागड भागासह आरमोरी तालुक्याच्या अनेक गावांतील शेतकरी धानपिकासोबतच भाजीपाल्याची शेती करीत आहेत. या वर्षी रबी हंगामात भाजीपाला पिकाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, भाजीपाला पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.

आरमोरी तालुक्यातील कोसरी, मांगदा, कुलकुली, तुलतुली आदी भागात गेल्या चार ते पाच वर्षांपासून भाजीपाला पिकाची लागवड केली जात आहे. यामध्ये वांगी, कांदे, मुळा, भेंडी, मेथी, चवळी, गवार आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी शासकीय योजनेचे लाभ घेऊन आपल्या शेतात छोट्या-मोठ्या सिंचन व्यवस्था केल्या आहेत. मोटारपंपाच्या साहाय्याने पाणीपुरवठा करून भाजीपाला पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. आरमोरी तालुक्याच्या ग्रामीण भागातून टमाटर, वांगी व इतर भाजीपाला व पालेभाज्यांची आवक आरमोरी व गडचिरोलीच्या बाजारात मोठ्या प्रमाणात होत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे शेतकरी आधुनिक पद्धतीने रब्बी हंगामात भाजीपाला पिकाची शेती करीत आहेत. मात्र, कीड व राेगांच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.