वेगाने वाढणारी ‘बाजारपेठ’ म्हणून जगभराच्या व्यापाराच्या केंद्रस्थानी आलेला भारत सर्वाधिक तरुण लोकसंख्येकडून मध्यमवयाकडे झुकायला लागलेला असताना देशाच्या आरोग्यचित्राची परिस्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. ...
माहिती तंत्रज्ञानाच्या युगाने जगण्याच्या सर्वच क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवले. उदारीकरण आणि खुलेपणाच्या घोषणांनी सीमारेषा विरघळल्या, जागतिक बाजारपेठ एकसंध झाली आणि अर्थकारणासह समाजकारण, राजकारणाच्या व्याख्याही बदलल्या. ...
मराठी माणसांनी अटकेपार झेंडे रोवल्याचा इतिहास वाचून आपली छाती अभिमानाने फुलते. विविध क्षेत्रात जगभरात कर्तृत्ववान मराठी माणसांनी आपली छाप उमटवली आहे. ...
‘एपस्टीन फाईल्स’ हे प्रकरण केवळ एका व्यक्तीच्या गुन्ह्यांपुरते मर्यादित नाही, तर ते प्रभावशाली सत्तावर्तुळ, माध्यमांची भूमिका आणि न्यायव्यवस्थेची निष्पक्षता यांवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करते. ...