शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

जलयुद्ध टाळण्यासाठी जलसंवर्धनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:50 AM

जलसाक्षरता अभियान : महाराणा प्रताप विद्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. अरगडे यांचे प्रतिपादन

ठळक मुद्देमहाराणा प्रताप विद्यामंदिरात जलसाक्षरता अभियानविद्यार्थ्यांनी घेतली जलसंवर्धनाची शपथ

आॅनलाइन लोकमतधुळे : पाणी या नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. सध्या अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्याने, दुष्काळाचा सामना करावा लागतोय. काळाची पाऊले ओळखून जलयुद्ध टाळण्यासाठी प्रत्येकाने जलसंवर्धन करावे असे प्रतिपादन डॉ. किशोर अरगडे यांनी येथे केले.महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेना विभाग मार्फत आयोजित जलसाक्षरता अभियान अंतर्गत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. अरगडे बोलत होते.अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नरेंद्र पाटील होते.डॉ. अरगडे म्हणाले, जलसंवर्धन ही काळाची गरज आहे. कारण तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यासाठी होईल असे शास्त्रज्ञांनी भाकीत केले आहे. हे जलयुद्ध टाळण्यासाठी आपल्याला पाणी बचतीशिवाय तरणोपाय नाही. जल हेच जीवन आहे. पाणी बचतीतूनच देश समृद्ध होऊ शकतो. म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत. त्याचप्रमाणे विविध कृतीतून, उपक्रमातून पाण्याची कशी बचत करता येईल याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सोनाली सिसोदिया यांनी विद्यार्थ्यांना जलप्रतिज्ञा दिली. अनिता राजपूत, संगीता कुवर, मीनल राठोड, रविंद्र राजपूत, भारती पाटील, हितेंद्र परमार, गजेंद्र पावरा, निलेश राजपूत आदी शिक्षक उपस्थित होते. इंद्रजित जमादार यांनी आभार मानले. 

टॅग्स :Educationशिक्षणDhuleधुळे