शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार जणांनी घेतली स्वच्छतेची शपथ

By admin | Updated: September 29, 2014 00:41 IST

लातूर : जिल्हा परिषदेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मिशन स्वच्छ भारत या प्रकल्पाची सुरुवात गुरुवारपासून करण्यात आली

लातूर : जिल्हा परिषदेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मिशन स्वच्छ भारत या प्रकल्पाची सुरुवात गुरुवारपासून करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सदस्य, ग्रामस्थ अशा १२ हजार लोकांनी घेतली स्वच्छतेची शपथ घेतली आहे़लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत निर्मल भारत अभियान प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मिशन स्वच्छ भारतची सुरुवात करण्यात आली असून या प्रकल्पाअंतर्गत १० कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील ७८७ ग्रामपंचायतीमध्ये २ आॅक्टोबर रोजी स्वच्छता ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहेत़ जिल्ह्यातील १२७७ शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छता शपथ देण्यात येणार असून हात धुवा कार्यक्रमाअंतर्गत प्रात्यक्षीक घेण्यात येणार आहे़ जिल्ह्यातील निर्मल न झालेल्या ६५१ ग्रामपंचायतमधील प्रत्येकी पाच प्रमाणे नव्याने ३२५५ शौचालये सुरु केली जाणार आहेत़ घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत २६ अपुर्ण कामे पुर्ण करुन ३३ कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे़ सुवर्ण मोहत्सवी दलित वस्ती योजनेअंतर्गत २३ गावातील १४५० वैयक्तिक शौचालयाची बांधकामे व नळ जोडणी कामे अभियान कालावधीत पुर्ण करण्यात येणार आहेत़ (प्रतिनिधी)