महावितरणने जानेवारीपासून वीज बिलाचा भरणा आॅनलाईन पद्धतीने करण्याची सक्ती केली. यासाठी वीज बील भरणा केंद्रातील कर्मचाºयांना डिसेंबर महिन्यात प्रशिक्षणही दिले. ...
जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस पडल्याने जलसंकटाची शक्यता आहे. त्यामुळे दुर्गम भाग आणि फ्लोराईड प्रदूषित गावांतील रखडलेल्या योजना तातडीने पूर्ण करा, असे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य सभागृहात ...
१११ गावांसाठी सावली येथे ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले. परंतु येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त असून एकाच डॉक्टरवर रूग्णालयाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
शिक्षण आणि शिक्षकांच्या न्याय मागण्यांसाठी शिक्षकांच्या विजुक्ट संघटनेने अनेक आंदोलने केली. मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी संघटनेतर्फे राज्यव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...
घोडाझरी या चिमूर विधानसभा क्षेत्रातील नवीन अभयारण्याच्या निर्मितीने या परिसरात पर्यटनाला, तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. त्यामुळे रोजगारनिर्मिती होऊन येथील नागरिकांचे जीवनमान उंचावेल, .... ...
विदर्भात पारंपरिक शेतीवरच शेतकऱ्यांचा अधिक भर असल्याने फ ळांची शेती केवळ सरकारी कार्यक्रमांतील भाषणापुरतीच मर्यादीत राहते. त्यामुळे फ ळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृतिशील धोरण राबविले तरच जिल्ह्यातील शेतकरी कापूस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकाच्या पलिक ...
आपल्या विविध मागण्या वारंवार रेटून धरल्यानंतर त्याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने शुक्रवारी आॅटोरिक्षाचालकांनी अचानक संप पुकारून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. शहरी दळणवळणात महत्त्वाचा घटक मानला जाणाऱ्या आॅटोरिक्षाचे चाकं थांबल्यामुळे शाळकरी विद ...