जिल्ह्यातील युवाशक्तीने भारतातील समृद्ध, विकसित व सर्वदृष्ट्या अग्रेसर असणारा जिल्हा घडविण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावा. 'मिशन शक्ती' आणि 'मिशन सेवा', या दोन उपक्रमातून भारतातील ७१२ जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्हा सर्वात अव्वल ठरावा, असा आशावाद पाल ...
जिल्ह्यात मागील १२ वर्षांत ४७ हजार लॅन्डलाईन फोन बंद झाले तर आर्थिक उत्पन्न ४० कोटीवरून २० कोटीवर आल्याची माहिती महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी दिली. ...
लोकशाही टिकवायची असेल तर देशामध्ये जागरूक मतदारांची गरज आहे. याकरिता मतदार नोंदणी करून संविधानाने दिलेला हक्क निर्भडपणे बजावला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी केले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तुकूम व राज्य निवडणूक आयोगाच ...
चंद्रपूर -अहेरी राष्ट्रीय महामार्गावरील गोंडपीपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा बसस्थानाकाजवळ टमाटरने भरलेला ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने उलटला. सुदैवाने यात जिवित हानी झाली नाही. सदर घटना गुरुवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. ...
केरोसीन विक्रेत्यांना अगोदर शासनाने २० हजार रुपयांचे मासिक मानधन लागू करावे व अन्य मागण्यांकरिता शुक्रवारी सकाळपासून शिवाजी चौकात केरोसीन हॉकर्स रिटेलर्स फेडरेशनतर्फे आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
तालुक्यातील गडचांदूर येथे गडचांदूरचा विकास हेच आमचे ध्येय या संघटनेचे अध्यक्ष महालिंग कंठाळे यांनी गांधी जयंतीपासून विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अन्नत्याग सत्याग्रह सुरू केले होते. प्रशासनाच्या समाधानकारक उत्तरामुळे शुक्रवारी महालिंग कंठाळे यांनी आ ...
गटशेतीतून कृषि विकास प्रयोग यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांचीच असून याकरिता संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंदवन येथे आयोजित जिल्हयातील गट शेती समूहांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात दिली आहे. ...
कायदा व सुव्यवस्थेचे दैनंदिन आव्हानात्मक कर्तव्य बजाविताना क्रीडा स्पर्धेतही चंद्रपूर पोलीस दलाने सातत्य राखले. सलग चौथ्यांदा चॅम्पियनशिपवर विजयाची मोहर लावली. सन २०१५ मध्ये गोंदिया, २०१६ ला चंद्रपूर, २०१७ ला नागपूर आणि २०१८ मध्ये वर्धा येथे पार पडले ...
कामगार विषयक धोरण ठरविण्याकरिता केंद्र शासनाच्या वतीने ४५ वे श्रम संमेलन घेतले होते. संमेलनात करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी केंद्र सरकारने करण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आह ...