दूर्गा उत्सवाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील दूर्गा मंडळाने केलेल्या अर्जांपैकी केवळ ३७५ दूर्गामंडळाला सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली आहे. एक दिवसावर उत्सव येऊन ठेपला असूनही मंडळांनी अजूनही परवानगीसाठी अर्ज केले नाहीत. त्यामुळे मंडळानी ...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असणाऱ्या मुद्रा योजनेतून जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात उद्योग व्यवसायाला चालना मिळताना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी झाली पाहिजे. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट गाठताना सामाजिक भान ठेवण्यासाठी यंत्रणेने ...
तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले बोंडअळीचे प्रलंबित असलेले सहा कोटी ४८ लाख २५ हजार रुपये अनुदान तहसील कार्यालय येथे जमा झाले आहे. ...
शेतीला निसर्गाची साथ मिळत नसल्याने खरिपातील हजारो हेक्टर शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाल्याने कृषीक्षेत्रावर अवकळा पसरली आहे. पावसाअभावी पिके करपायला लागली असून शेतकरी पुन्हा मोठ्या संकट ...
विद्यापीठाचे नाविण्यपूर्ण संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत प्रभाविपणे पोहोचविण्याचे निर्देश केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथील कृषी विज्ञान केंद्राला भेटीदरम्यान अधिकाऱ्यांना दिले. केद्र शासनाच्या धोरणानुसार कृषी विज्ञान कें ...
प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत चंद्रपुरातील २१ हजार ५८० नागरिकांनी घरकुलांसाठी अर्ज केले होते. मात्र अजूनही पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे घरकुल देण्याच्या मागणीसाठी शनिवार दि. २० आॅक्टोबरला किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात ज ...
शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून पाणी वाचवा, वन्यजीव संवर्धन व संरक्षण, मानव-वन्यजीव संघर्ष अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य करीत आपली उत्कृष्ट कला तर प्रदर्शित केलीच; त्यासोबतच वनविभागाला योग्य मार्ग दाखविला आहे. ...
भद्रावती नगरपालिकेच्या तीन स्वीकृत सदस्यांची तथा उपाध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी पार पडली. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी १७ मते घेवून निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या सरिता सूर यांना सात मते मिळाली. चार सदस्य तटस्थ राहिले. ...
वरोरा शहरातील कोलमडलेल्या आरोग्य व स्वच्छता व्यवस्थेमुळे शहरात डेंग्यूच्या रूग्णात झपाट्याने वाढ होत आहे. यासंदर्भात शहर काँग्रेसच्या नेतृत्वात नागरिकांनी नगरपालिकेवर धडक दिली. मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्याशी चर्चा करुन शहरातील अस्वछतेबाबत तात्का ...