रस्त्यावर पडलेला खड्डा बुजविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रपट्यातील पाणी निघण्याचा पाईप पूर्णत: बंद केल्यामुळे शेतीचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभागाने खड्डा बुजविण्यासाठी चक्क टिनपत्रे लावल्याने पुन्हा अपघाताची शक्यता निर ...
महात्मा राजा रावण मानवतावादी समृद्ध व वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक आहे. निसर्ग रक्षक, उत्कृष्ट समाज व्यवस्थेचा उद्गाता, समान न्याय देणारा न्यायप्रिय राजा असलेल्या आदिवासींच्या राज्याची षडयंत्रकारी सनातनी व्यवस्थेनी परंपरेच्या नावाखाली प्रतारणा चालविली ...
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने इयत्ता दुसरी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयाच्या अध्ययनस्तराची जुलै २००८ मध्ये चाचणी घेतली होती. यानुसार ३५.६१ टक्के विद्यार्थ्यांना मराठी उताऱ्याचे वाचनच करता येत नसल्याचा नि ...
गणेशोत्सवाची धामधूम नुकतीच झाली. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच भक्तीचे वातावरण होते. त्यानंतर आता नवरात्राचे पर्व सुरू होत आहे. बुधवारी घटनास्थापनेच्या शुभमुहुर्तावर दुर्गादेवीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. जिल्हाभरात ...
उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय बल्लारपूर येथे भोंगळ कारभार सुरू आहे. वारसान नोंद फेरफारसाठी सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरीही नोंद घेण्यास अधिकारी असमर्थता दर्शवित असल्याने या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...
सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या दुर्गा व शारदा उत्सव मंडळांना सवलतीने वीज जोडणी करण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला. वहन आकारासह रुपये ३८ पैसे प्रति युनिट माफक वीज दराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी करण्यासाठी संबंधित मंडळांनी अर्ज सादर करण् ...
सर्वसामान्य नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा, याकरिता ५० खाटांचे श्रेणीवर्धन उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. आता शहर व तालुक्याची लोकसंख्या सुमारे सव्वा लाख झाली. रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी व प ...
सांडपाणी व मैला डोक्यावर वाहून नेण्याची प्रथा बंद करण्यासाठी अनेक योजना सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी १ मार्च ते १० सप्टेंबर २०१८ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आला आहे. ...
१९५६ साली नवानगर गावाचे पुनर्वसन होऊन एक नवीन गाव उदयास आले. तेव्हापासून गावातील नागरिक फ्लोराइडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवित होते. पण आता तिथे वॉटर एटीएम मंजूर झाले आहे. त्यामुळे या एटीएमच्या माध्यमातून त्यांना शुद्ध पाणी मिळणार आहे. ...