भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य उपेक्षित जनतेला विकासाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे जगभरातील अभ्यासक बुद्धविचारांकडे आकर्षित झाले आहेत. मानवी कल्याण हेच बौद्ध तत्त्वज्ञानाचे मूळ आहे, असा सूर ६१ व्या ...
अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने दि.२८ आणि २९ आॅक्टोबर २०१८ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांसाठी युथ एम्पॉवरमेंट समीट अर्थात रोजगार महामेळाव्याचे आयोजन बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे करण ...
विविध रंगांची फुले ही तेलगू भाषिकांची अत्यंत प्रिय वस्तू. फुलांना तेलगू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. नित्याच्या व्यवहारात विविध कारणांनी फुलांशी संबंध येतोच. ...
देवीचा नवरात्रोत्सव प्रत्येकाला ओढ लावणारा आहे. उपास व व्रतवैकल्य जोपासून आदिशक्तीला नतमस्तक होऊन मनोकामना पूर्ण करण्याचा संकल्प भाविकांकडून केला जातो. दरम्यान देवीचा जागर होतो. ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाच्या समतानिष्ठ विचारांना पुनर्जीवित केले. भारतीय संविधानाच्या माध्यमातून समस्त शोषितांना समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुतेच्या परिघात आणले. हजारो वर्षे अज्ञान व दारिद्र्याच्या अंधारात खितपत पडलेल्या ...
येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करा, ते सर्वोत्तम होईल, याची काळजी घ्या, अशा सूचना राज्याचे वित्तमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. सोमवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत ना. मुनगंटीवार यांनी वरीच ...
जिवती पंचायत समिती अंतर्गत येणारी धनकदेवी ग्रामपंचायत ही शंभर टक्के आदिवासी ग्राम पंचायत असून याअंतर्गत सहा गावांचा समावेश होतो. धनकदेवी, मरकागोंदी, कारगाव बु., कारगाव खु. पाटागुडा आणि जांभूळधरा ही सहा गावे जंगलात असून निसर्ग सानिध्यात आहेत. यापैकी २ ...
आदिवासी माना जमात नागभीड व ब्रम्हपुरी तालुक्याच्या वतीने रविवारी चेतावणी मोर्चाचे आयोजन करून तहसीलवर धडक देण्यात आली. यावेळी विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. ...
कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस रात्री थ्री फेज पुरवठा देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. रात्री ऐवजी दिवसा कृषिपंपांना थ्री फेज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक् ...
येथील दीक्षाभूमीवर ६२ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दीक्षाभूमीवर जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यामुळे चंद् ...